इतस्ततः
रविवार, ३० ऑगस्ट, २०१५
शनिवार, २९ ऑगस्ट, २०१५
gajaanana maharaj keertn
|| श्री
||
नमस्कार सज्जन हो !
दासगणू महाराजांनी लिहिलेल्या
-श्री गजानन विजय – या पोथी च्या आधारे , कीर्तनकाराला
उपयुक्त ,अशी पद्यरचना (पहिल्या २ अध्यायांवर आधारित )
प्रस्तुत कीर्तनकाराला श्री गजानन महाराजांच्या कृपेने स्फ़ुरली . आपणा सरवां पर्यंत
या माध्यमातून हि
रचना सादर करीत आहे .या कीर्तनाचा
भरपूर विस्तार करता येईल .
कीर्तन = गीत गजानन ,प्रगट-दिन संकीर्तन ---रचना –डी. बी . सातवळेकर .९२२६५४९७०४
|| श्री
गणेशाय नम: ||
परम पूज्य श्री गजानन महाराज सन १८७८ मध्ये ,फेब्रुवारी महिन्यात ,२३ तारखेला
,म्हणजेच माघ वद्य सप्तमीला ,शके १८०० मध्ये शे गावात मध्यान्ही प्रगट झाले . अकोला
जिल्ह्यात अकोट नावाचे गाव आहे .१८८७ /८८
मध्ये ,या, अकोट गावात ,एक मोठे
सत्पुरुष होऊन गेले. त्यांचे नाव ..नरसिंग महाराज .
त्यांच्या मठा समोर महाराज भजन करीत .
रामेगिणात गीणबोते , असा ,मंत्र म्हणत .
येश्मिस्तंब वैदुही , असा हि मंत्र
महाराज म्हणत .
वाटेल ती स्वैर वाणी ते उच्चारीत .योगशास्त्रात उन्मत्त ,पिशाच्च ,आणि तिसरी बालवृत्ती
सांगितली आहे .महाराज तसे होते .पूर्वाश्रमी ,महाराज अतिशय विद्वान
,वेद्विद्यापारंगत असे तेलंगी
ब्राह्मण होते .
भाद्रपद शुध्द पंचमी ,शके १८३२
म्हणजेच ८ डिसेम्बर १९१० ,या दिवशी शेगावी,
महाराज समाधिस्थ झाले .
|| परम
सद्गुरू श्री गजानन महाराज कि जय ||
मंगलाचरण
श्रीमन महा गणाधिपतये नम: || श्री सरस्वत्यै नम: ||
श्री गुरुभ्यो नम: ||
(श्लोक )
मूकम करोति वाचालं पन्गुम लंघयते गिरिम ||
यत् कृपा तमहं वंदे परमनंद माधवं ||
श्रोते हो ! हे शेगाव , वऱ्हाड प्रांतात ,खामगाव या
तालुक्यात आहे. इथे ,गजानन महाराज ,कुठे , कधी ,कसे ,प्रगट झाले; याची कथा आता ऐकुया
- ( कोणी म्हणतात ,सज्जन गडा वरून रामदास
स्वामी च शेगावात प्रगट झाले. )
देविदास पातुरकर नावाचा ,माध्यंदिन शाखे चा एक
ब्राह्मण होता. तो एका मठाचा मुख्य होता . त्याच्या घरी –शान्ति- होती _.ब्राह्मण –भोजनाच्या
पंक्ती सुरु होत्या .
(आर्या )
-वऱ्हाडी – ज्ञात असे नामे –शेगाव –ग्राम प्रख्यात
||
व्यापारी पेठ मोठी ,चाले व्यवहार खामगावात ||
ग्राम जरी सान चि ते , नामाची महति वाढली कैसी ||
साधु गजानन येथे प्रगटति म्हणुनीच सांगती तैसी ||
(दासगनुंची ओवी –राग...बहार )
त्या शेगाव सरोवरी भले || गजानन- कमल उदया आले ||
ते सौरभे वेधीते झाले || या अखिल ब्रह्मांडा ||
( साकी. राग...भीमपलास .ताल...अध्धा )
देविदास जो भाविक सज्जन माध्यंदिन शाखे चा ||
पातुरकर वंशज हा जाणा ,हो अधिकारि मठाचा ||
एक युवक रस्त्यावर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळी
उलटसुलट करीत होता .पत्रावळीवर राहिलेली
शिते ,तो,निवडून खात होता. जुनीपुराणी एक
बंडी अंगावर होती .पाण्यासाठी एक भोपळा होता .(
पद -मध्यलय धुमाळी )
ऋतुशान्ति चालली देविदासाघरि ती ||
भोजनाचि धांदल ब्राह्मण सर्व करिती ||
पत्रावळी उष्ट्या वाटे टाकुनि दिधल्या ||
उलथून पाहतो , युवक एक, त्या सगळ्या ||
बंडी एक अंगी ,युवकाच्या त्या होती ||
दिसतसे भोपळा हाती पाण्यासाठी ||
त्या तरुणाच्या हातात एक कच्ची चिलीम होती .
( पद –सावकाश केरवा ताल )
चिलीम कच्ची होती हाती ,नसे भाजली कुंभारे ||
तपोबलाने झळकत रविवत ,वृत्ति शांत ती अविकारे ||
( श्लोक –भुजंगप्रयात –राग-बागेश्री ,ताल- झपताल )
पडे दृष्टी ती शीत जेथे असावे ||
मुखी उचलुनी घालि तेची स्वभावे ||
-परब्रह्म हे अन्न -,सरवा कळावे ||
म्हणोनीच का त्या स्वत:ला वळावे ||
(अनेकांना कळते, पण वळत नाही ! )
यजुर्वेदातले अन्नसूक्त सांगते –
अन्नं प्राणमन्नमपानमाहु: ||
अन्नं मृत्युम् तमु जीवातुमाहु: ||
अन्नं ब्रह्माणोजरसम वदन्ति |\
अन्माहु: प्रजननं प्रजानां ||
मोघमन्नम विन्दते अप्रअचेता: ||
सत्यम ब्रवीमि वध इत स तस्य ||
नार्यमणम पुष्यति नो सखायम ||
केवलाघो भवति केवलादी ||
( आर्या )
उपनिषदे सांगति ते अन्नाला नित्य देव मानावा ||
नाश करावा नच , त्या अन्नाचा नित्य मान राखावा ||
( -त्या अन्नाचा - ,या, शब्दांचा संबंध मागच्या
शब्दाशी आहे , तसाच तो पुढच्या शब्दाशी सुध्धा आहे ! अशा शब्दांना 'उंबऱ्या वरचा दिवा ', असे म्हणतात
.उंबऱ्यावर दिवा लावला ,कि आत आणि बाहेर
उजेड पडतो !)
( व्यंकटेश स्तोत्रातील ओवी )
अन्ना साठी दाही दिशा || आम्हा फिरविसी जगदीशा ||
कृपाळुवा परम पुरुषा || करुणा कैसी तुज न ये ||
( ओवी –राग-सारंग )
शे गावी माघ मासी || उदय पावला द्यान -राशी ||
वद्य सप्तमी या दिवशी || पदनताते तारावया ||
ऐन तारुण्या भीतरी || गजानन आले शेगाव नगरी ||
शके अठराशे भीतरी || माघ वद्य सप्तमी ला ||
बंकटलाल
अगरवाल आणि त्याचा मित्र दामोदर कुलकर्णी , त्याच रस्त्या वरून जात होते . त्यांना आश्चर्य वाटले
. जर त्या युवकाला भूक लागली असेल , तर तो
अन्न का मागत नाही ? यजमान ही अन्नदान करतील च !
( दिंडी – मध्यम – ताल-दादरा )
लाल बंकट तो अगरवाल पाहे |\
मित्र दामा कुलकर्णी सवे आहे |\
चकित झाले दोघे हि मित्र आता |\
वेड दिसते शिरलेच इथे माथा ||
( पद-
ताल-झम्पा . राग- हिंडोल )
हा न मागत कुणा जरी उपाशी असे ||
का न यजमान हा याचका देतसे ? ||
( पद )
दिगंबर मूर्ती ती होती || भाव नच काहीच बाळगती ||
याचक आलासे द्वारी || अन्न नच गृहस्थ नाकारी ||
( द्यानेश्वरी – ओवी )
चातुर्य लपवी || महत्व हरवी ||
पिसेपण मिरवी || आवडी ने ||
( अध्याय १३ –मूळ
श्लोक – अमानित्व ० )
खरा मोठा माणूस , आपला मोठेपणा आपण होऊन प्रगट करीत
नाही . एवढे लोक रस्त्यावरून जात होते , पण ..
( पारंपारिक दोहा )
जवाहीर का पेटी ,बार बार मत खोल
||
जब देखे पारखी , तब होयगा मोल !
बंकटलाल आणि दामोदर , या दोघांनाच , या योग्या चि
योग्यता कळली . या रत्ना चे मूल्य जाणवले
. महाराजांना बंकटलाल ने विचारले – महाराज ! पान वाढू का ?
ते म्हणाले –
( ओवी –राग-दरबारी )
पक्क्वान्ने भरले पात्र || देविदासा ! आण येथ ||
ऐसे सांगून योगिनाथ || भोजनासी बैसले ||
महाराजांनी सगळी पक्वान्ने एकत्र केली .
( ओवी –दरबारी )
पात्री वाढलेली पक्वाने || एक केली गजानने ||
काला करून योग्याने || आवड नावड धिक्कारिली ||
( पद –चाल-कधी करिसी लग्न माझे )
मध्यान्ही सूर्य आला , भूमी ही तापली ||
खग बसती वृक्ष-छाये ,योग्या ना सावली ||
भर उन्हात बसलेल्या महाराजाना दामोदराने विचारले –
( साकी –गद्य ,परंतु तालात )
भोजन झाले, दामोदर ते पुसती त्या योग्याला ||
तुम्ब्या मध्ये आणुनिया जल , देवू का प्यायाला ? ||
पाण्या साठी दामोदर ,गृहि जाण्यासाठी निघाले ||
वहाळा वरी तहानलेले
गाई बैल हि आले ||
गढूळ पाणी पिउनि ,तृप्त ते झाले श्री महाराज ||
दामोदर आश्चर्यचकित मनि ,काय जाहले आज ||
महाराज म्हणाले-
( दासगणूनची ओवी )
हे , अवघे चराचर || ब्रह्मे व्याप्त साचार ||
तेथे गढूळ ,निर्मळ ,वासित नीर || भेद नाही राहिले
||
( साकी –राग-जोगिया. ताल –धुमाळी )
पाणी आणि पिणारा, दोन्ही , एक चि असती जाणा ||
दोघाना ही निर्मियले कुणी , विचार हा मनि आणा ||
( कामदा – ताल – दादरा )
ऐसी परिसुनी वाणी जेधवा ||
भाव जागते होती तेधवा ||
नम्र होऊनी भजन करिति ते ||
हेतु जानुनी पळति साधू ते ||
खरे साधू सन्मानाची अपेक्षा करीत नाहीत .महाराजांनी
बंकट -लालाचा हेतू जाणला .त्याने नमस्कार करण्या आधीच महाराजांनी पळ काढला .परंतु बंकटलालाला
चैन पडेना .
( दिंडी –ताल- संथ दादरा . राग-गुजरी तोडी )
पळून तेव्हा ते साधु कुठे गेले ||
लाल बंकट अस्वस्थ मनी झाले ||
वाटू लागे हूरहूर मनी त्याच्या ||
भास सर्वत्र हि होइ सतत त्यांचा ||
बंकटलालाला जळी ,स्थळी ,काष्ठी ,पाषाणी महाराजांचा भास
व्हायला लागला .
( ओवी –राग-भूप .मध्यम )
गजाननाचे दिव्य रूप || दृष्टी पुढे आपोआप ||
उभे राही त्याच्या देख || -ध्यास - ,श्रोते ! नाम
त्या ||
चार दिवस गेले . शंकराच्या मंदिरात टाकळीकर बुवांची
कीर्तने सुरु होती .पीतांबर शिंपी आणि बंकटलाल देवळाकडे निघाले होते .देवळाच्या
बाहेर महाराज बसलेले दिसले .बंकटलाल म्हणाले- महाराज ! काही खायला आणू का ? महाराज
म्हणाले –
( आर्या )
असली गरज तुला जर ,माळनि ची भाकरीच आणुनी दे ||
झुणका भाकरि मजसी देवुनि ,पाणी हि आण जावुनी ते ||
या वर बंकटलाल म्हणाले –'महाराज ! पाणी गढूळ आहे .
आणि तुंबा पाण्यात बुडणार पण नाही .वाहालात पाणीच नाही .
महाराज म्हणाले- 'मी सांगतो , तसेच कर .'
( आर्या गद्य.)
गुरुदेवा ! नच पाणी तुंबा बुडण्यासि पूर्ण ते येथे
||
देवू कैसे प्याया ,झाले आहेच की गढूळ हि ते ||
( साकी- गद्य ,तालात. )
तिथे च जाउनि ,तुंबा भरुनी पाणी मजसी आण ||
ऐकुनि बंकट गेला ,नाला होता उथळ चि जाण ||
तरि ही ,तुंबा जिथे ठेविला ,तेथे खड्डे पडले ||
भरले तुम्ब्या मध्ये तेव्हा शुध्द चि जल आढळले ||
महाराजांनी भाकरी खाल्ली . पाणी प्याले .म्हणाले-
आता , तुझ्या खिशातली सुपारी कातरून दे .
( साकी )
फक्त मालनीची भाकरी नको ,तुझे काहितरि दे रे ||
काढ खिशातुनी जरा सुपारी फोडुनी मजसी दे रे ||
बंकटलालानी सुपारी कातरून महाराजांच्या हातावर
ठेवली .
-खडकु आणि दुन्दडी -,अशी, त्या काळातली मुसलमानी
नाणी
महाराजाना दक्षीणा म्हणून दिली .
( कामदा – ताल - दादरा )
हाति साधुच्या दे सुपारि ती ||
खडकु ,दुन्दडी ,हाति ठेवी ती ||
मुसलमानि ती नाणी पाहुनी ||
दुकान दार का मजसि समजुनी || ?
महाराज म्हणाले –जा आता .कीर्तन ऐका . लिंबाच्या झाडा
खाली बसून मी कीर्तन ऐकतो .
इकडे मंदिरात गोविंद बुवा टाकळीकर कीर्तन करीत होते
.
बुवानी भागवतातला एक श्लोक सांगायला सुरुवात केली .
पण त्यांना पूर्ण श्लोक आठवेना . गजानन महाराज बाहेर दूरवर बसले होते . त्यांनी
तिथूनच त्या श्लोकाचा उत्तरार्ध उच्चारला .
( पद –गद्य )
गोविंद बुवांचे कीर्तन चालू होते ||
उत्तरार्ध अडला श्लोकाचा ऐका ते ||
वदतसे गजानन सहज चि पुढच्या चरणा ||
टाकळीकर बुवा थक्क जाहले जाणा ||
( राग-शंकरा ,ताल –धुमाळी )
बाहेर गजानन बसले होते तेथे ||
आणण्या आत त्या हरि-दासे कथिले ते ||
पायाशी येउनि नमन करिती सर्व ||
जाणतो आम्हि ते , आहात तुम्ही – शर्व || ( शंकर )
|| पार्वतीपते हर हर महादेव ||
सर्वांनी महाराजांच्या चरणांवर लोळण घेतली.महाराज टाकळीकर
बुवाना म्हणाले –
( ओवी –सारंग )
वदले समर्थ कीर्तनकारास || जपा आपुल्या आचरणास ||
एकवाक्यता ठेवी निरुपणास || लक्ष ठेवी निजवचनी || १
||
ईश्वरे अवघे व्यापिले || आत , बाहेर , काही न उरले
||
मग कोणी इथे,तिथे बैसले || बिघडले का काहि रे || २ ||
( दासगणू ची ओवी –गद्य )
जे जे जयाने सांगावे || ते ते तयाने आचरावे ||
शब्दच्छलासी न करावे || साधकाने केव्हाही ||
( फटका – मध्यम – केरवा )
उदरा च्या तू भरणा साठी ,कीर्तन कधीही करू नको ||
सांगसि , तैसे वागुनि दावी ; ढोंगा मुळी बाळगू नको ||
( ओवी )
बुवांनी कीर्तन सुरु केले || गर्जोनी अवघ्या बोलले
||
तुमच्या शे गावी
हे आले || - रत्न – हो त्या सांभाळा ||
पुत्राने केले कथन || जे मंदिरी गेले घडून ||
भवानीरामे सांगून
|| बंकट निघे गुरुप्रती ||
काही दिवस गेले.एका सन्ध्याकाळी , माणिक चौकात बंकट
लाल ला महाराज सापडले. तो त्याना आपल्या घरी घेऊन गेला .
( आर्या – पारंपारिक चाल )
माणिक चौकात पुढे ,एके दिनि भेटले गुरू शिष्या ||
अस्ताचलि रवि जाता ,बोधाचा सूर्य उगवला ऐसा ||
( श्लोक-
मध्यम )
घरी आणिले
बंकटे सद्गुरूसी ||
पित्याने नमस्कारिला ज्ञान - राशी ||
प्रदोष व्रताचे निमित्तेच मात्रे ||
समर्थास अर्पी
स्वये बिल्वपत्रे ||
त्या दिवशी प्रदोष - व्रताची पर्वणी होती .
महाराजांच्या चरणावर
बंकटलाला नी बिल्वपत्र ठेवले . स्वयंपाक मात्र तयार
नव्हता . भगवान शंकरांना नैवेद्याला उशीर चालत नाही . दुपारी केलेल्या पुर्या
,केळी, मुसंबी , बंकटलाला नी नैवेद्य म्हणून महाराजांच्या पुढे ठेवली .
( आर्या )
नैवेद्या उशिर नको ,सहन करी कधि न हा उमाकांत ||
ऐसे बोलति शास्त्रे ; भोजन ना बनत हे निमेशात ||
( श्लोक-भुजंगप्रयात )
विचारे करोनी पुऱ्या आणियेल्या ||
दुपारी करोनी घरी ठेवियेल्या केळी,मुसंबी ,समर्था
समर्पी ||
सद - भक्ती ने त्या , उपचार अर्पी ||
( कामदा – ताल-दादरा )
स्वामि राहिले तेथ ,त्या दिनी ||
स्नान घातले , भक्ती ती मनी ||
पीत अंबरे साधु सजविले ||
गंध केशरी , हार अर्पिले ||
महाराजांनी जवळ जवळ तीन शेर अन्न सेवन केले .बंकट
लालाचा एक चुलत भाऊ होता . त्याचे नाव –इच्चाराम .त्याला वाटले – आज सोमवार आहे . प्रत्यक्ष
भगवान शंकर च महाराजांच्या रूपाने आपल्या घरी आले आहेत. त्याने स्नान केले.
महाराजांची पूजा केली .परात भरून नैवेद्य आणला . आंबे -मोहोराचा भात ,मोतीचुराचे
लाडू ,जिलब्या ,करंज्या ,अनरसे ,दही ,दूध,तूप ,असा ,चार माणसांना पुरेल , इतका नैवेद्य
महाराजांना अर्पण केला .
( आर्या – राग – भैरव )
होता वार शिवाचा ,इत्चारामासि वाटले आज ||
शंकर मम गृहि आले , त्यांची पूजाच कि करू सहज ||
( पद – मध्यम – ताल- केरवा )
नमुनिया साधूला , त्या नैवेद्या अर्पिले ||
पक्वान्ने विविध वाढी ,पानासी सजविले ||
अन्न त्या कितीतरी हो बघुनीया बोलती ||
खा , खा , रे ; समजशी तू स्वत: ला का गणपती ? ||
श्रोते हो ! लिंबा मिठा सह सर्व अन्न महाराजांनी सेवन केले .
आणि....
( पद – ताल – दादरा )
सर्व अन्न सेवुनीच उलटी झालि ते क्षणी ||
कशा तरीच आग्रहा ,करू नये कुणा कुणी ||
( अनुष्टुप )
साधूला घालूनी स्नान || दिधले आसनासि त्या ||
भजना करिती सर्व || नादे आकाश दुमदुमे ||
( आर्या )
- गण गण गणात बोते - , मुखीं त्यांच्या शब्द येति हे सतत || अभिधान –गजानन – त्या दिधले ; जन हे तिथे
सदा रमत ||
स्वयमेव ब्रह्म झाला ,नामा रूपाचि काय त्यास तमा ||
भजना ची भक्तांना दिधली , यांनीच संधि ही आम्हा ||
( दिंडी –ताल- दादरा
)
गर्दी घरी त्या जाह्ली बंकटा चे ||
दर्शनार्थी जन घेति
नाम वाचे ||
होइ मंदिर ते घर हि
बंकटा चे ||
साधुभक्ती , उत्साह
तेथ नाचे ||
श्रोते हो ! बंकटलाला
चे घर साधु-संगतीने मंदीर बनले . आपणा सर्वांचे जीवन सुध्धा महाराजांच्या उपासनेने
आणि कृपेने उजळू दे , अशी शुभेत्च्चा व्यक्त करतो .
आणि महाराजांनी करून
घेतलेली ही वान्म्य्सेवा , त्यांच्या चरणी अर्पण करून इथेच वाणीला विराम देतो .
||परम सद गुरु श्री
गजानन महाराज कि जय ||
(
कॉम्प्यूटर वर लिहिताना काही अक्षरे ,जशी हवी तशी , लिहिता आली नाहीत . मी या
क्षेत्रात नवीन आहे. द्य्नाता वाचक समजून , सांभाळून घेईल अशी अपेक्षा आहे .
धन्यवाद !)
--- डी . बी . सातवळेकर .९२२६५४९७०४
|| श्री
||
नमस्कार सज्जन हो !
दासगणू महाराजांनी लिहिलेल्या
-श्री गजानन विजय – या पोथी च्या आधारे , कीर्तनकाराला
उपयुक्त ,अशी पद्यरचना (पहिल्या २ अध्यायांवर आधारित )
प्रस्तुत कीर्तनकाराला श्री गजानन महाराजांच्या कृपेने स्फ़ुरली . आपणा सरवां पर्यंत
या माध्यमातून हि
रचना सादर करीत आहे .या कीर्तनाचा
भरपूर विस्तार करता येईल .
कीर्तन = गीत गजानन ,प्रगट-दिन संकीर्तन ---रचना –डी. बी . सातवळेकर .९२२६५४९७०४
|| श्री
गणेशाय नम: ||
परम पूज्य श्री गजानन महाराज सन १८७८ मध्ये ,फेब्रुवारी महिन्यात ,२३ तारखेला
,म्हणजेच माघ वद्य सप्तमीला ,शके १८०० मध्ये शे गावात मध्यान्ही प्रगट झाले . अकोला
जिल्ह्यात अकोट नावाचे गाव आहे .१८८७ /८८
मध्ये ,या, अकोट गावात ,एक मोठे
सत्पुरुष होऊन गेले. त्यांचे नाव ..नरसिंग महाराज .
त्यांच्या मठा समोर महाराज भजन करीत .
रामेगिणात गीणबोते , असा ,मंत्र म्हणत .
येश्मिस्तंब वैदुही , असा हि मंत्र
महाराज म्हणत .
वाटेल ती स्वैर वाणी ते उच्चारीत .योगशास्त्रात उन्मत्त ,पिशाच्च ,आणि तिसरी बालवृत्ती
सांगितली आहे .महाराज तसे होते .पूर्वाश्रमी ,महाराज अतिशय विद्वान
,वेद्विद्यापारंगत असे तेलंगी
ब्राह्मण होते .
भाद्रपद शुध्द पंचमी ,शके १८३२
म्हणजेच ८ डिसेम्बर १९१० ,या दिवशी शेगावी,
महाराज समाधिस्थ झाले .
|| परम
सद्गुरू श्री गजानन महाराज कि जय ||
मंगलाचरण
श्रीमन महा गणाधिपतये नम: || श्री सरस्वत्यै नम: ||
श्री गुरुभ्यो नम: ||
(श्लोक )
मूकम करोति वाचालं पन्गुम लंघयते गिरिम ||
यत् कृपा तमहं वंदे परमनंद माधवं ||
श्रोते हो ! हे शेगाव , वऱ्हाड प्रांतात ,खामगाव या
तालुक्यात आहे. इथे ,गजानन महाराज ,कुठे , कधी ,कसे ,प्रगट झाले; याची कथा आता ऐकुया
- ( कोणी म्हणतात ,सज्जन गडा वरून रामदास
स्वामी च शेगावात प्रगट झाले. )
देविदास पातुरकर नावाचा ,माध्यंदिन शाखे चा एक
ब्राह्मण होता. तो एका मठाचा मुख्य होता . त्याच्या घरी –शान्ति- होती _.ब्राह्मण –भोजनाच्या
पंक्ती सुरु होत्या .
(आर्या )
-वऱ्हाडी – ज्ञात असे नामे –शेगाव –ग्राम प्रख्यात
||
व्यापारी पेठ मोठी ,चाले व्यवहार खामगावात ||
ग्राम जरी सान चि ते , नामाची महति वाढली कैसी ||
साधु गजानन येथे प्रगटति म्हणुनीच सांगती तैसी ||
(दासगनुंची ओवी –राग...बहार )
त्या शेगाव सरोवरी भले || गजानन- कमल उदया आले ||
ते सौरभे वेधीते झाले || या अखिल ब्रह्मांडा ||
( साकी. राग...भीमपलास .ताल...अध्धा )
देविदास जो भाविक सज्जन माध्यंदिन शाखे चा ||
पातुरकर वंशज हा जाणा ,हो अधिकारि मठाचा ||
एक युवक रस्त्यावर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळी
उलटसुलट करीत होता .पत्रावळीवर राहिलेली
शिते ,तो,निवडून खात होता. जुनीपुराणी एक
बंडी अंगावर होती .पाण्यासाठी एक भोपळा होता .(
पद -मध्यलय धुमाळी )
ऋतुशान्ति चालली देविदासाघरि ती ||
भोजनाचि धांदल ब्राह्मण सर्व करिती ||
पत्रावळी उष्ट्या वाटे टाकुनि दिधल्या ||
उलथून पाहतो , युवक एक, त्या सगळ्या ||
बंडी एक अंगी ,युवकाच्या त्या होती ||
दिसतसे भोपळा हाती पाण्यासाठी ||
त्या तरुणाच्या हातात एक कच्ची चिलीम होती .
( पद –सावकाश केरवा ताल )
चिलीम कच्ची होती हाती ,नसे भाजली कुंभारे ||
तपोबलाने झळकत रविवत ,वृत्ति शांत ती अविकारे ||
( श्लोक –भुजंगप्रयात –राग-बागेश्री ,ताल- झपताल )
पडे दृष्टी ती शीत जेथे असावे ||
मुखी उचलुनी घालि तेची स्वभावे ||
-परब्रह्म हे अन्न -,सरवा कळावे ||
म्हणोनीच का त्या स्वत:ला वळावे ||
(अनेकांना कळते, पण वळत नाही ! )
यजुर्वेदातले अन्नसूक्त सांगते –
अन्नं प्राणमन्नमपानमाहु: ||
अन्नं मृत्युम् तमु जीवातुमाहु: ||
अन्नं ब्रह्माणोजरसम वदन्ति |\
अन्माहु: प्रजननं प्रजानां ||
मोघमन्नम विन्दते अप्रअचेता: ||
सत्यम ब्रवीमि वध इत स तस्य ||
नार्यमणम पुष्यति नो सखायम ||
केवलाघो भवति केवलादी ||
( आर्या )
उपनिषदे सांगति ते अन्नाला नित्य देव मानावा ||
नाश करावा नच , त्या अन्नाचा नित्य मान राखावा ||
( -त्या अन्नाचा - ,या, शब्दांचा संबंध मागच्या
शब्दाशी आहे , तसाच तो पुढच्या शब्दाशी सुध्धा आहे ! अशा शब्दांना 'उंबऱ्या वरचा दिवा ', असे म्हणतात
.उंबऱ्यावर दिवा लावला ,कि आत आणि बाहेर
उजेड पडतो !)
( व्यंकटेश स्तोत्रातील ओवी )
अन्ना साठी दाही दिशा || आम्हा फिरविसी जगदीशा ||
कृपाळुवा परम पुरुषा || करुणा कैसी तुज न ये ||
( ओवी –राग-सारंग )
शे गावी माघ मासी || उदय पावला द्यान -राशी ||
वद्य सप्तमी या दिवशी || पदनताते तारावया ||
ऐन तारुण्या भीतरी || गजानन आले शेगाव नगरी ||
शके अठराशे भीतरी || माघ वद्य सप्तमी ला ||
बंकटलाल
अगरवाल आणि त्याचा मित्र दामोदर कुलकर्णी , त्याच रस्त्या वरून जात होते . त्यांना आश्चर्य वाटले
. जर त्या युवकाला भूक लागली असेल , तर तो
अन्न का मागत नाही ? यजमान ही अन्नदान करतील च !
( दिंडी – मध्यम – ताल-दादरा )
लाल बंकट तो अगरवाल पाहे |\
मित्र दामा कुलकर्णी सवे आहे |\
चकित झाले दोघे हि मित्र आता |\
वेड दिसते शिरलेच इथे माथा ||
( पद-
ताल-झम्पा . राग- हिंडोल )
हा न मागत कुणा जरी उपाशी असे ||
का न यजमान हा याचका देतसे ? ||
( पद )
दिगंबर मूर्ती ती होती || भाव नच काहीच बाळगती ||
याचक आलासे द्वारी || अन्न नच गृहस्थ नाकारी ||
( द्यानेश्वरी – ओवी )
चातुर्य लपवी || महत्व हरवी ||
पिसेपण मिरवी || आवडी ने ||
( अध्याय १३ –मूळ
श्लोक – अमानित्व ० )
खरा मोठा माणूस , आपला मोठेपणा आपण होऊन प्रगट करीत
नाही . एवढे लोक रस्त्यावरून जात होते , पण ..
( पारंपारिक दोहा )
जवाहीर का पेटी ,बार बार मत खोल
||
जब देखे पारखी , तब होयगा मोल !
बंकटलाल आणि दामोदर , या दोघांनाच , या योग्या चि
योग्यता कळली . या रत्ना चे मूल्य जाणवले
. महाराजांना बंकटलाल ने विचारले – महाराज ! पान वाढू का ?
ते म्हणाले –
( ओवी –राग-दरबारी )
पक्क्वान्ने भरले पात्र || देविदासा ! आण येथ ||
ऐसे सांगून योगिनाथ || भोजनासी बैसले ||
महाराजांनी सगळी पक्वान्ने एकत्र केली .
( ओवी –दरबारी )
पात्री वाढलेली पक्वाने || एक केली गजानने ||
काला करून योग्याने || आवड नावड धिक्कारिली ||
( पद –चाल-कधी करिसी लग्न माझे )
मध्यान्ही सूर्य आला , भूमी ही तापली ||
खग बसती वृक्ष-छाये ,योग्या ना सावली ||
भर उन्हात बसलेल्या महाराजाना दामोदराने विचारले –
( साकी –गद्य ,परंतु तालात )
भोजन झाले, दामोदर ते पुसती त्या योग्याला ||
तुम्ब्या मध्ये आणुनिया जल , देवू का प्यायाला ? ||
पाण्या साठी दामोदर ,गृहि जाण्यासाठी निघाले ||
वहाळा वरी तहानलेले
गाई बैल हि आले ||
गढूळ पाणी पिउनि ,तृप्त ते झाले श्री महाराज ||
दामोदर आश्चर्यचकित मनि ,काय जाहले आज ||
महाराज म्हणाले-
( दासगणूनची ओवी )
हे , अवघे चराचर || ब्रह्मे व्याप्त साचार ||
तेथे गढूळ ,निर्मळ ,वासित नीर || भेद नाही राहिले
||
( साकी –राग-जोगिया. ताल –धुमाळी )
पाणी आणि पिणारा, दोन्ही , एक चि असती जाणा ||
दोघाना ही निर्मियले कुणी , विचार हा मनि आणा ||
( कामदा – ताल – दादरा )
ऐसी परिसुनी वाणी जेधवा ||
भाव जागते होती तेधवा ||
नम्र होऊनी भजन करिति ते ||
हेतु जानुनी पळति साधू ते ||
खरे साधू सन्मानाची अपेक्षा करीत नाहीत .महाराजांनी
बंकट -लालाचा हेतू जाणला .त्याने नमस्कार करण्या आधीच महाराजांनी पळ काढला .परंतु बंकटलालाला
चैन पडेना .
( दिंडी –ताल- संथ दादरा . राग-गुजरी तोडी )
पळून तेव्हा ते साधु कुठे गेले ||
लाल बंकट अस्वस्थ मनी झाले ||
वाटू लागे हूरहूर मनी त्याच्या ||
भास सर्वत्र हि होइ सतत त्यांचा ||
बंकटलालाला जळी ,स्थळी ,काष्ठी ,पाषाणी महाराजांचा भास
व्हायला लागला .
( ओवी –राग-भूप .मध्यम )
गजाननाचे दिव्य रूप || दृष्टी पुढे आपोआप ||
उभे राही त्याच्या देख || -ध्यास - ,श्रोते ! नाम
त्या ||
चार दिवस गेले . शंकराच्या मंदिरात टाकळीकर बुवांची
कीर्तने सुरु होती .पीतांबर शिंपी आणि बंकटलाल देवळाकडे निघाले होते .देवळाच्या
बाहेर महाराज बसलेले दिसले .बंकटलाल म्हणाले- महाराज ! काही खायला आणू का ? महाराज
म्हणाले –
( आर्या )
असली गरज तुला जर ,माळनि ची भाकरीच आणुनी दे ||
झुणका भाकरि मजसी देवुनि ,पाणी हि आण जावुनी ते ||
या वर बंकटलाल म्हणाले –'महाराज ! पाणी गढूळ आहे .
आणि तुंबा पाण्यात बुडणार पण नाही .वाहालात पाणीच नाही .
महाराज म्हणाले- 'मी सांगतो , तसेच कर .'
( आर्या गद्य.)
गुरुदेवा ! नच पाणी तुंबा बुडण्यासि पूर्ण ते येथे
||
देवू कैसे प्याया ,झाले आहेच की गढूळ हि ते ||
( साकी- गद्य ,तालात. )
तिथे च जाउनि ,तुंबा भरुनी पाणी मजसी आण ||
ऐकुनि बंकट गेला ,नाला होता उथळ चि जाण ||
तरि ही ,तुंबा जिथे ठेविला ,तेथे खड्डे पडले ||
भरले तुम्ब्या मध्ये तेव्हा शुध्द चि जल आढळले ||
महाराजांनी भाकरी खाल्ली . पाणी प्याले .म्हणाले-
आता , तुझ्या खिशातली सुपारी कातरून दे .
( साकी )
फक्त मालनीची भाकरी नको ,तुझे काहितरि दे रे ||
काढ खिशातुनी जरा सुपारी फोडुनी मजसी दे रे ||
बंकटलालानी सुपारी कातरून महाराजांच्या हातावर
ठेवली .
-खडकु आणि दुन्दडी -,अशी, त्या काळातली मुसलमानी
नाणी
महाराजाना दक्षीणा म्हणून दिली .
( कामदा – ताल - दादरा )
हाति साधुच्या दे सुपारि ती ||
खडकु ,दुन्दडी ,हाति ठेवी ती ||
मुसलमानि ती नाणी पाहुनी ||
दुकान दार का मजसि समजुनी || ?
महाराज म्हणाले –जा आता .कीर्तन ऐका . लिंबाच्या झाडा
खाली बसून मी कीर्तन ऐकतो .
इकडे मंदिरात गोविंद बुवा टाकळीकर कीर्तन करीत होते
.
बुवानी भागवतातला एक श्लोक सांगायला सुरुवात केली .
पण त्यांना पूर्ण श्लोक आठवेना . गजानन महाराज बाहेर दूरवर बसले होते . त्यांनी
तिथूनच त्या श्लोकाचा उत्तरार्ध उच्चारला .
( पद –गद्य )
गोविंद बुवांचे कीर्तन चालू होते ||
उत्तरार्ध अडला श्लोकाचा ऐका ते ||
वदतसे गजानन सहज चि पुढच्या चरणा ||
टाकळीकर बुवा थक्क जाहले जाणा ||
( राग-शंकरा ,ताल –धुमाळी )
बाहेर गजानन बसले होते तेथे ||
आणण्या आत त्या हरि-दासे कथिले ते ||
पायाशी येउनि नमन करिती सर्व ||
जाणतो आम्हि ते , आहात तुम्ही – शर्व || ( शंकर )
|| पार्वतीपते हर हर महादेव ||
सर्वांनी महाराजांच्या चरणांवर लोळण घेतली.महाराज टाकळीकर
बुवाना म्हणाले –
( ओवी –सारंग )
वदले समर्थ कीर्तनकारास || जपा आपुल्या आचरणास ||
एकवाक्यता ठेवी निरुपणास || लक्ष ठेवी निजवचनी || १
||
ईश्वरे अवघे व्यापिले || आत , बाहेर , काही न उरले
||
मग कोणी इथे,तिथे बैसले || बिघडले का काहि रे || २ ||
( दासगणू ची ओवी –गद्य )
जे जे जयाने सांगावे || ते ते तयाने आचरावे ||
शब्दच्छलासी न करावे || साधकाने केव्हाही ||
( फटका – मध्यम – केरवा )
उदरा च्या तू भरणा साठी ,कीर्तन कधीही करू नको ||
सांगसि , तैसे वागुनि दावी ; ढोंगा मुळी बाळगू नको ||
( ओवी )
बुवांनी कीर्तन सुरु केले || गर्जोनी अवघ्या बोलले
||
तुमच्या शे गावी
हे आले || - रत्न – हो त्या सांभाळा ||
पुत्राने केले कथन || जे मंदिरी गेले घडून ||
भवानीरामे सांगून
|| बंकट निघे गुरुप्रती ||
काही दिवस गेले.एका सन्ध्याकाळी , माणिक चौकात बंकट
लाल ला महाराज सापडले. तो त्याना आपल्या घरी घेऊन गेला .
( आर्या – पारंपारिक चाल )
माणिक चौकात पुढे ,एके दिनि भेटले गुरू शिष्या ||
अस्ताचलि रवि जाता ,बोधाचा सूर्य उगवला ऐसा ||
( श्लोक-
मध्यम )
घरी आणिले
बंकटे सद्गुरूसी ||
पित्याने नमस्कारिला ज्ञान - राशी ||
प्रदोष व्रताचे निमित्तेच मात्रे ||
समर्थास अर्पी
स्वये बिल्वपत्रे ||
त्या दिवशी प्रदोष - व्रताची पर्वणी होती .
महाराजांच्या चरणावर
बंकटलाला नी बिल्वपत्र ठेवले . स्वयंपाक मात्र तयार
नव्हता . भगवान शंकरांना नैवेद्याला उशीर चालत नाही . दुपारी केलेल्या पुर्या
,केळी, मुसंबी , बंकटलाला नी नैवेद्य म्हणून महाराजांच्या पुढे ठेवली .
( आर्या )
नैवेद्या उशिर नको ,सहन करी कधि न हा उमाकांत ||
ऐसे बोलति शास्त्रे ; भोजन ना बनत हे निमेशात ||
( श्लोक-भुजंगप्रयात )
विचारे करोनी पुऱ्या आणियेल्या ||
दुपारी करोनी घरी ठेवियेल्या केळी,मुसंबी ,समर्था
समर्पी ||
सद - भक्ती ने त्या , उपचार अर्पी ||
( कामदा – ताल-दादरा )
स्वामि राहिले तेथ ,त्या दिनी ||
स्नान घातले , भक्ती ती मनी ||
पीत अंबरे साधु सजविले ||
गंध केशरी , हार अर्पिले ||
महाराजांनी जवळ जवळ तीन शेर अन्न सेवन केले .बंकट
लालाचा एक चुलत भाऊ होता . त्याचे नाव –इच्चाराम .त्याला वाटले – आज सोमवार आहे . प्रत्यक्ष
भगवान शंकर च महाराजांच्या रूपाने आपल्या घरी आले आहेत. त्याने स्नान केले.
महाराजांची पूजा केली .परात भरून नैवेद्य आणला . आंबे -मोहोराचा भात ,मोतीचुराचे
लाडू ,जिलब्या ,करंज्या ,अनरसे ,दही ,दूध,तूप ,असा ,चार माणसांना पुरेल , इतका नैवेद्य
महाराजांना अर्पण केला .
( आर्या – राग – भैरव )
होता वार शिवाचा ,इत्चारामासि वाटले आज ||
शंकर मम गृहि आले , त्यांची पूजाच कि करू सहज ||
( पद – मध्यम – ताल- केरवा )
नमुनिया साधूला , त्या नैवेद्या अर्पिले ||
पक्वान्ने विविध वाढी ,पानासी सजविले ||
अन्न त्या कितीतरी हो बघुनीया बोलती ||
खा , खा , रे ; समजशी तू स्वत: ला का गणपती ? ||
श्रोते हो ! लिंबा मिठा सह सर्व अन्न महाराजांनी सेवन केले .
आणि....
( पद – ताल – दादरा )
सर्व अन्न सेवुनीच उलटी झालि ते क्षणी ||
कशा तरीच आग्रहा ,करू नये कुणा कुणी ||
( अनुष्टुप )
साधूला घालूनी स्नान || दिधले आसनासि त्या ||
भजना करिती सर्व || नादे आकाश दुमदुमे ||
( आर्या )
- गण गण गणात बोते - , मुखीं त्यांच्या शब्द येति हे सतत || अभिधान –गजानन – त्या दिधले ; जन हे तिथे
सदा रमत ||
स्वयमेव ब्रह्म झाला ,नामा रूपाचि काय त्यास तमा ||
भजना ची भक्तांना दिधली , यांनीच संधि ही आम्हा ||
( दिंडी –ताल- दादरा
)
गर्दी घरी त्या जाह्ली बंकटा चे ||
दर्शनार्थी जन घेति
नाम वाचे ||
होइ मंदिर ते घर हि
बंकटा चे ||
साधुभक्ती , उत्साह
तेथ नाचे ||
श्रोते हो ! बंकटलाला
चे घर साधु-संगतीने मंदीर बनले . आपणा सर्वांचे जीवन सुध्धा महाराजांच्या उपासनेने
आणि कृपेने उजळू दे , अशी शुभेत्च्चा व्यक्त करतो .
आणि महाराजांनी करून
घेतलेली ही वान्म्य्सेवा , त्यांच्या चरणी अर्पण करून इथेच वाणीला विराम देतो .
||परम सद गुरु श्री
गजानन महाराज कि जय ||
(
कॉम्प्यूटर वर लिहिताना काही अक्षरे ,जशी हवी तशी , लिहिता आली नाहीत . मी या
क्षेत्रात नवीन आहे. द्य्नाता वाचक समजून , सांभाळून घेईल अशी अपेक्षा आहे .
धन्यवाद !)
--- डी . बी . सातवळेकर .९२२६५४९७०४
|| श्री
||
नमस्कार सज्जन हो !
दासगणू महाराजांनी लिहिलेल्या
-श्री गजानन विजय – या पोथी च्या आधारे , कीर्तनकाराला
उपयुक्त ,अशी पद्यरचना (पहिल्या २ अध्यायांवर आधारित )
प्रस्तुत कीर्तनकाराला श्री गजानन महाराजांच्या कृपेने स्फ़ुरली . आपणा सरवां पर्यंत
या माध्यमातून हि
रचना सादर करीत आहे .या कीर्तनाचा
भरपूर विस्तार करता येईल .
कीर्तन = गीत गजानन ,प्रगट-दिन संकीर्तन ---रचना –डी. बी . सातवळेकर .९२२६५४९७०४
|| श्री
गणेशाय नम: ||
परम पूज्य श्री गजानन महाराज सन १८७८ मध्ये ,फेब्रुवारी महिन्यात ,२३ तारखेला
,म्हणजेच माघ वद्य सप्तमीला ,शके १८०० मध्ये शे गावात मध्यान्ही प्रगट झाले . अकोला
जिल्ह्यात अकोट नावाचे गाव आहे .१८८७ /८८
मध्ये ,या, अकोट गावात ,एक मोठे
सत्पुरुष होऊन गेले. त्यांचे नाव ..नरसिंग महाराज .
त्यांच्या मठा समोर महाराज भजन करीत .
रामेगिणात गीणबोते , असा ,मंत्र म्हणत .
येश्मिस्तंब वैदुही , असा हि मंत्र
महाराज म्हणत .
वाटेल ती स्वैर वाणी ते उच्चारीत .योगशास्त्रात उन्मत्त ,पिशाच्च ,आणि तिसरी बालवृत्ती
सांगितली आहे .महाराज तसे होते .पूर्वाश्रमी ,महाराज अतिशय विद्वान
,वेद्विद्यापारंगत असे तेलंगी
ब्राह्मण होते .
भाद्रपद शुध्द पंचमी ,शके १८३२
म्हणजेच ८ डिसेम्बर १९१० ,या दिवशी शेगावी,
महाराज समाधिस्थ झाले .
|| परम
सद्गुरू श्री गजानन महाराज कि जय ||
मंगलाचरण
श्रीमन महा गणाधिपतये नम: || श्री सरस्वत्यै नम: ||
श्री गुरुभ्यो नम: ||
(श्लोक )
मूकम करोति वाचालं पन्गुम लंघयते गिरिम ||
यत् कृपा तमहं वंदे परमनंद माधवं ||
श्रोते हो ! हे शेगाव , वऱ्हाड प्रांतात ,खामगाव या
तालुक्यात आहे. इथे ,गजानन महाराज ,कुठे , कधी ,कसे ,प्रगट झाले; याची कथा आता ऐकुया
- ( कोणी म्हणतात ,सज्जन गडा वरून रामदास
स्वामी च शेगावात प्रगट झाले. )
देविदास पातुरकर नावाचा ,माध्यंदिन शाखे चा एक
ब्राह्मण होता. तो एका मठाचा मुख्य होता . त्याच्या घरी –शान्ति- होती _.ब्राह्मण –भोजनाच्या
पंक्ती सुरु होत्या .
(आर्या )
-वऱ्हाडी – ज्ञात असे नामे –शेगाव –ग्राम प्रख्यात
||
व्यापारी पेठ मोठी ,चाले व्यवहार खामगावात ||
ग्राम जरी सान चि ते , नामाची महति वाढली कैसी ||
साधु गजानन येथे प्रगटति म्हणुनीच सांगती तैसी ||
(दासगनुंची ओवी –राग...बहार )
त्या शेगाव सरोवरी भले || गजानन- कमल उदया आले ||
ते सौरभे वेधीते झाले || या अखिल ब्रह्मांडा ||
( साकी. राग...भीमपलास .ताल...अध्धा )
देविदास जो भाविक सज्जन माध्यंदिन शाखे चा ||
पातुरकर वंशज हा जाणा ,हो अधिकारि मठाचा ||
एक युवक रस्त्यावर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळी
उलटसुलट करीत होता .पत्रावळीवर राहिलेली
शिते ,तो,निवडून खात होता. जुनीपुराणी एक
बंडी अंगावर होती .पाण्यासाठी एक भोपळा होता .(
पद -मध्यलय धुमाळी )
ऋतुशान्ति चालली देविदासाघरि ती ||
भोजनाचि धांदल ब्राह्मण सर्व करिती ||
पत्रावळी उष्ट्या वाटे टाकुनि दिधल्या ||
उलथून पाहतो , युवक एक, त्या सगळ्या ||
बंडी एक अंगी ,युवकाच्या त्या होती ||
दिसतसे भोपळा हाती पाण्यासाठी ||
त्या तरुणाच्या हातात एक कच्ची चिलीम होती .
( पद –सावकाश केरवा ताल )
चिलीम कच्ची होती हाती ,नसे भाजली कुंभारे ||
तपोबलाने झळकत रविवत ,वृत्ति शांत ती अविकारे ||
( श्लोक –भुजंगप्रयात –राग-बागेश्री ,ताल- झपताल )
पडे दृष्टी ती शीत जेथे असावे ||
मुखी उचलुनी घालि तेची स्वभावे ||
-परब्रह्म हे अन्न -,सरवा कळावे ||
म्हणोनीच का त्या स्वत:ला वळावे ||
(अनेकांना कळते, पण वळत नाही ! )
यजुर्वेदातले अन्नसूक्त सांगते –
अन्नं प्राणमन्नमपानमाहु: ||
अन्नं मृत्युम् तमु जीवातुमाहु: ||
अन्नं ब्रह्माणोजरसम वदन्ति |\
अन्माहु: प्रजननं प्रजानां ||
मोघमन्नम विन्दते अप्रअचेता: ||
सत्यम ब्रवीमि वध इत स तस्य ||
नार्यमणम पुष्यति नो सखायम ||
केवलाघो भवति केवलादी ||
( आर्या )
उपनिषदे सांगति ते अन्नाला नित्य देव मानावा ||
नाश करावा नच , त्या अन्नाचा नित्य मान राखावा ||
( -त्या अन्नाचा - ,या, शब्दांचा संबंध मागच्या
शब्दाशी आहे , तसाच तो पुढच्या शब्दाशी सुध्धा आहे ! अशा शब्दांना 'उंबऱ्या वरचा दिवा ', असे म्हणतात
.उंबऱ्यावर दिवा लावला ,कि आत आणि बाहेर
उजेड पडतो !)
( व्यंकटेश स्तोत्रातील ओवी )
अन्ना साठी दाही दिशा || आम्हा फिरविसी जगदीशा ||
कृपाळुवा परम पुरुषा || करुणा कैसी तुज न ये ||
( ओवी –राग-सारंग )
शे गावी माघ मासी || उदय पावला द्यान -राशी ||
वद्य सप्तमी या दिवशी || पदनताते तारावया ||
ऐन तारुण्या भीतरी || गजानन आले शेगाव नगरी ||
शके अठराशे भीतरी || माघ वद्य सप्तमी ला ||
बंकटलाल
अगरवाल आणि त्याचा मित्र दामोदर कुलकर्णी , त्याच रस्त्या वरून जात होते . त्यांना आश्चर्य वाटले
. जर त्या युवकाला भूक लागली असेल , तर तो
अन्न का मागत नाही ? यजमान ही अन्नदान करतील च !
( दिंडी – मध्यम – ताल-दादरा )
लाल बंकट तो अगरवाल पाहे |\
मित्र दामा कुलकर्णी सवे आहे |\
चकित झाले दोघे हि मित्र आता |\
वेड दिसते शिरलेच इथे माथा ||
( पद-
ताल-झम्पा . राग- हिंडोल )
हा न मागत कुणा जरी उपाशी असे ||
का न यजमान हा याचका देतसे ? ||
( पद )
दिगंबर मूर्ती ती होती || भाव नच काहीच बाळगती ||
याचक आलासे द्वारी || अन्न नच गृहस्थ नाकारी ||
( द्यानेश्वरी – ओवी )
चातुर्य लपवी || महत्व हरवी ||
पिसेपण मिरवी || आवडी ने ||
( अध्याय १३ –मूळ
श्लोक – अमानित्व ० )
खरा मोठा माणूस , आपला मोठेपणा आपण होऊन प्रगट करीत
नाही . एवढे लोक रस्त्यावरून जात होते , पण ..
( पारंपारिक दोहा )
जवाहीर का पेटी ,बार बार मत खोल
||
जब देखे पारखी , तब होयगा मोल !
बंकटलाल आणि दामोदर , या दोघांनाच , या योग्या चि
योग्यता कळली . या रत्ना चे मूल्य जाणवले
. महाराजांना बंकटलाल ने विचारले – महाराज ! पान वाढू का ?
ते म्हणाले –
( ओवी –राग-दरबारी )
पक्क्वान्ने भरले पात्र || देविदासा ! आण येथ ||
ऐसे सांगून योगिनाथ || भोजनासी बैसले ||
महाराजांनी सगळी पक्वान्ने एकत्र केली .
( ओवी –दरबारी )
पात्री वाढलेली पक्वाने || एक केली गजानने ||
काला करून योग्याने || आवड नावड धिक्कारिली ||
( पद –चाल-कधी करिसी लग्न माझे )
मध्यान्ही सूर्य आला , भूमी ही तापली ||
खग बसती वृक्ष-छाये ,योग्या ना सावली ||
भर उन्हात बसलेल्या महाराजाना दामोदराने विचारले –
( साकी –गद्य ,परंतु तालात )
भोजन झाले, दामोदर ते पुसती त्या योग्याला ||
तुम्ब्या मध्ये आणुनिया जल , देवू का प्यायाला ? ||
पाण्या साठी दामोदर ,गृहि जाण्यासाठी निघाले ||
वहाळा वरी तहानलेले
गाई बैल हि आले ||
गढूळ पाणी पिउनि ,तृप्त ते झाले श्री महाराज ||
दामोदर आश्चर्यचकित मनि ,काय जाहले आज ||
महाराज म्हणाले-
( दासगणूनची ओवी )
हे , अवघे चराचर || ब्रह्मे व्याप्त साचार ||
तेथे गढूळ ,निर्मळ ,वासित नीर || भेद नाही राहिले
||
( साकी –राग-जोगिया. ताल –धुमाळी )
पाणी आणि पिणारा, दोन्ही , एक चि असती जाणा ||
दोघाना ही निर्मियले कुणी , विचार हा मनि आणा ||
( कामदा – ताल – दादरा )
ऐसी परिसुनी वाणी जेधवा ||
भाव जागते होती तेधवा ||
नम्र होऊनी भजन करिति ते ||
हेतु जानुनी पळति साधू ते ||
खरे साधू सन्मानाची अपेक्षा करीत नाहीत .महाराजांनी
बंकट -लालाचा हेतू जाणला .त्याने नमस्कार करण्या आधीच महाराजांनी पळ काढला .परंतु बंकटलालाला
चैन पडेना .
( दिंडी –ताल- संथ दादरा . राग-गुजरी तोडी )
पळून तेव्हा ते साधु कुठे गेले ||
लाल बंकट अस्वस्थ मनी झाले ||
वाटू लागे हूरहूर मनी त्याच्या ||
भास सर्वत्र हि होइ सतत त्यांचा ||
बंकटलालाला जळी ,स्थळी ,काष्ठी ,पाषाणी महाराजांचा भास
व्हायला लागला .
( ओवी –राग-भूप .मध्यम )
गजाननाचे दिव्य रूप || दृष्टी पुढे आपोआप ||
उभे राही त्याच्या देख || -ध्यास - ,श्रोते ! नाम
त्या ||
चार दिवस गेले . शंकराच्या मंदिरात टाकळीकर बुवांची
कीर्तने सुरु होती .पीतांबर शिंपी आणि बंकटलाल देवळाकडे निघाले होते .देवळाच्या
बाहेर महाराज बसलेले दिसले .बंकटलाल म्हणाले- महाराज ! काही खायला आणू का ? महाराज
म्हणाले –
( आर्या )
असली गरज तुला जर ,माळनि ची भाकरीच आणुनी दे ||
झुणका भाकरि मजसी देवुनि ,पाणी हि आण जावुनी ते ||
या वर बंकटलाल म्हणाले –'महाराज ! पाणी गढूळ आहे .
आणि तुंबा पाण्यात बुडणार पण नाही .वाहालात पाणीच नाही .
महाराज म्हणाले- 'मी सांगतो , तसेच कर .'
( आर्या गद्य.)
गुरुदेवा ! नच पाणी तुंबा बुडण्यासि पूर्ण ते येथे
||
देवू कैसे प्याया ,झाले आहेच की गढूळ हि ते ||
( साकी- गद्य ,तालात. )
तिथे च जाउनि ,तुंबा भरुनी पाणी मजसी आण ||
ऐकुनि बंकट गेला ,नाला होता उथळ चि जाण ||
तरि ही ,तुंबा जिथे ठेविला ,तेथे खड्डे पडले ||
भरले तुम्ब्या मध्ये तेव्हा शुध्द चि जल आढळले ||
महाराजांनी भाकरी खाल्ली . पाणी प्याले .म्हणाले-
आता , तुझ्या खिशातली सुपारी कातरून दे .
( साकी )
फक्त मालनीची भाकरी नको ,तुझे काहितरि दे रे ||
काढ खिशातुनी जरा सुपारी फोडुनी मजसी दे रे ||
बंकटलालानी सुपारी कातरून महाराजांच्या हातावर
ठेवली .
-खडकु आणि दुन्दडी -,अशी, त्या काळातली मुसलमानी
नाणी
महाराजाना दक्षीणा म्हणून दिली .
( कामदा – ताल - दादरा )
हाति साधुच्या दे सुपारि ती ||
खडकु ,दुन्दडी ,हाति ठेवी ती ||
मुसलमानि ती नाणी पाहुनी ||
दुकान दार का मजसि समजुनी || ?
महाराज म्हणाले –जा आता .कीर्तन ऐका . लिंबाच्या झाडा
खाली बसून मी कीर्तन ऐकतो .
इकडे मंदिरात गोविंद बुवा टाकळीकर कीर्तन करीत होते
.
बुवानी भागवतातला एक श्लोक सांगायला सुरुवात केली .
पण त्यांना पूर्ण श्लोक आठवेना . गजानन महाराज बाहेर दूरवर बसले होते . त्यांनी
तिथूनच त्या श्लोकाचा उत्तरार्ध उच्चारला .
( पद –गद्य )
गोविंद बुवांचे कीर्तन चालू होते ||
उत्तरार्ध अडला श्लोकाचा ऐका ते ||
वदतसे गजानन सहज चि पुढच्या चरणा ||
टाकळीकर बुवा थक्क जाहले जाणा ||
( राग-शंकरा ,ताल –धुमाळी )
बाहेर गजानन बसले होते तेथे ||
आणण्या आत त्या हरि-दासे कथिले ते ||
पायाशी येउनि नमन करिती सर्व ||
जाणतो आम्हि ते , आहात तुम्ही – शर्व || ( शंकर )
|| पार्वतीपते हर हर महादेव ||
सर्वांनी महाराजांच्या चरणांवर लोळण घेतली.महाराज टाकळीकर
बुवाना म्हणाले –
( ओवी –सारंग )
वदले समर्थ कीर्तनकारास || जपा आपुल्या आचरणास ||
एकवाक्यता ठेवी निरुपणास || लक्ष ठेवी निजवचनी || १
||
ईश्वरे अवघे व्यापिले || आत , बाहेर , काही न उरले
||
मग कोणी इथे,तिथे बैसले || बिघडले का काहि रे || २ ||
( दासगणू ची ओवी –गद्य )
जे जे जयाने सांगावे || ते ते तयाने आचरावे ||
शब्दच्छलासी न करावे || साधकाने केव्हाही ||
( फटका – मध्यम – केरवा )
उदरा च्या तू भरणा साठी ,कीर्तन कधीही करू नको ||
सांगसि , तैसे वागुनि दावी ; ढोंगा मुळी बाळगू नको ||
( ओवी )
बुवांनी कीर्तन सुरु केले || गर्जोनी अवघ्या बोलले
||
तुमच्या शे गावी
हे आले || - रत्न – हो त्या सांभाळा ||
पुत्राने केले कथन || जे मंदिरी गेले घडून ||
भवानीरामे सांगून
|| बंकट निघे गुरुप्रती ||
काही दिवस गेले.एका सन्ध्याकाळी , माणिक चौकात बंकट
लाल ला महाराज सापडले. तो त्याना आपल्या घरी घेऊन गेला .
( आर्या – पारंपारिक चाल )
माणिक चौकात पुढे ,एके दिनि भेटले गुरू शिष्या ||
अस्ताचलि रवि जाता ,बोधाचा सूर्य उगवला ऐसा ||
( श्लोक-
मध्यम )
घरी आणिले
बंकटे सद्गुरूसी ||
पित्याने नमस्कारिला ज्ञान - राशी ||
प्रदोष व्रताचे निमित्तेच मात्रे ||
समर्थास अर्पी
स्वये बिल्वपत्रे ||
त्या दिवशी प्रदोष - व्रताची पर्वणी होती .
महाराजांच्या चरणावर
बंकटलाला नी बिल्वपत्र ठेवले . स्वयंपाक मात्र तयार
नव्हता . भगवान शंकरांना नैवेद्याला उशीर चालत नाही . दुपारी केलेल्या पुर्या
,केळी, मुसंबी , बंकटलाला नी नैवेद्य म्हणून महाराजांच्या पुढे ठेवली .
( आर्या )
नैवेद्या उशिर नको ,सहन करी कधि न हा उमाकांत ||
ऐसे बोलति शास्त्रे ; भोजन ना बनत हे निमेशात ||
( श्लोक-भुजंगप्रयात )
विचारे करोनी पुऱ्या आणियेल्या ||
दुपारी करोनी घरी ठेवियेल्या केळी,मुसंबी ,समर्था
समर्पी ||
सद - भक्ती ने त्या , उपचार अर्पी ||
( कामदा – ताल-दादरा )
स्वामि राहिले तेथ ,त्या दिनी ||
स्नान घातले , भक्ती ती मनी ||
पीत अंबरे साधु सजविले ||
गंध केशरी , हार अर्पिले ||
महाराजांनी जवळ जवळ तीन शेर अन्न सेवन केले .बंकट
लालाचा एक चुलत भाऊ होता . त्याचे नाव –इच्चाराम .त्याला वाटले – आज सोमवार आहे . प्रत्यक्ष
भगवान शंकर च महाराजांच्या रूपाने आपल्या घरी आले आहेत. त्याने स्नान केले.
महाराजांची पूजा केली .परात भरून नैवेद्य आणला . आंबे -मोहोराचा भात ,मोतीचुराचे
लाडू ,जिलब्या ,करंज्या ,अनरसे ,दही ,दूध,तूप ,असा ,चार माणसांना पुरेल , इतका नैवेद्य
महाराजांना अर्पण केला .
( आर्या – राग – भैरव )
होता वार शिवाचा ,इत्चारामासि वाटले आज ||
शंकर मम गृहि आले , त्यांची पूजाच कि करू सहज ||
( पद – मध्यम – ताल- केरवा )
नमुनिया साधूला , त्या नैवेद्या अर्पिले ||
पक्वान्ने विविध वाढी ,पानासी सजविले ||
अन्न त्या कितीतरी हो बघुनीया बोलती ||
खा , खा , रे ; समजशी तू स्वत: ला का गणपती ? ||
श्रोते हो ! लिंबा मिठा सह सर्व अन्न महाराजांनी सेवन केले .
आणि....
( पद – ताल – दादरा )
सर्व अन्न सेवुनीच उलटी झालि ते क्षणी ||
कशा तरीच आग्रहा ,करू नये कुणा कुणी ||
( अनुष्टुप )
साधूला घालूनी स्नान || दिधले आसनासि त्या ||
भजना करिती सर्व || नादे आकाश दुमदुमे ||
( आर्या )
- गण गण गणात बोते - , मुखीं त्यांच्या शब्द येति हे सतत || अभिधान –गजानन – त्या दिधले ; जन हे तिथे
सदा रमत ||
स्वयमेव ब्रह्म झाला ,नामा रूपाचि काय त्यास तमा ||
भजना ची भक्तांना दिधली , यांनीच संधि ही आम्हा ||
( दिंडी –ताल- दादरा
)
गर्दी घरी त्या जाह्ली बंकटा चे ||
दर्शनार्थी जन घेति
नाम वाचे ||
होइ मंदिर ते घर हि
बंकटा चे ||
साधुभक्ती , उत्साह
तेथ नाचे ||
श्रोते हो ! बंकटलाला
चे घर साधु-संगतीने मंदीर बनले . आपणा सर्वांचे जीवन सुध्धा महाराजांच्या उपासनेने
आणि कृपेने उजळू दे , अशी शुभेत्च्चा व्यक्त करतो .
आणि महाराजांनी करून
घेतलेली ही वान्म्य्सेवा , त्यांच्या चरणी अर्पण करून इथेच वाणीला विराम देतो .
||परम सद गुरु श्री
गजानन महाराज कि जय ||
(
कॉम्प्यूटर वर लिहिताना काही अक्षरे ,जशी हवी तशी , लिहिता आली नाहीत . मी या
क्षेत्रात नवीन आहे. द्य्नाता वाचक समजून , सांभाळून घेईल अशी अपेक्षा आहे .
धन्यवाद !)
--- डी . बी . सातवळेकर .९२२६५४९७०४
|| श्री
||
नमस्कार सज्जन हो !
दासगणू महाराजांनी लिहिलेल्या
-श्री गजानन विजय – या पोथी च्या आधारे , कीर्तनकाराला
उपयुक्त ,अशी पद्यरचना (पहिल्या २ अध्यायांवर आधारित )
प्रस्तुत कीर्तनकाराला श्री गजानन महाराजांच्या कृपेने स्फ़ुरली . आपणा सरवां पर्यंत
या माध्यमातून हि
रचना सादर करीत आहे .या कीर्तनाचा
भरपूर विस्तार करता येईल .
कीर्तन = गीत गजानन ,प्रगट-दिन संकीर्तन ---रचना –डी. बी . सातवळेकर .९२२६५४९७०४
|| श्री
गणेशाय नम: ||
परम पूज्य श्री गजानन महाराज सन १८७८ मध्ये ,फेब्रुवारी महिन्यात ,२३ तारखेला
,म्हणजेच माघ वद्य सप्तमीला ,शके १८०० मध्ये शे गावात मध्यान्ही प्रगट झाले . अकोला
जिल्ह्यात अकोट नावाचे गाव आहे .१८८७ /८८
मध्ये ,या, अकोट गावात ,एक मोठे
सत्पुरुष होऊन गेले. त्यांचे नाव ..नरसिंग महाराज .
त्यांच्या मठा समोर महाराज भजन करीत .
रामेगिणात गीणबोते , असा ,मंत्र म्हणत .
येश्मिस्तंब वैदुही , असा हि मंत्र
महाराज म्हणत .
वाटेल ती स्वैर वाणी ते उच्चारीत .योगशास्त्रात उन्मत्त ,पिशाच्च ,आणि तिसरी बालवृत्ती
सांगितली आहे .महाराज तसे होते .पूर्वाश्रमी ,महाराज अतिशय विद्वान
,वेद्विद्यापारंगत असे तेलंगी
ब्राह्मण होते .
भाद्रपद शुध्द पंचमी ,शके १८३२
म्हणजेच ८ डिसेम्बर १९१० ,या दिवशी शेगावी,
महाराज समाधिस्थ झाले .
|| परम
सद्गुरू श्री गजानन महाराज कि जय ||
मंगलाचरण
श्रीमन महा गणाधिपतये नम: || श्री सरस्वत्यै नम: ||
श्री गुरुभ्यो नम: ||
(श्लोक )
मूकम करोति वाचालं पन्गुम लंघयते गिरिम ||
यत् कृपा तमहं वंदे परमनंद माधवं ||
श्रोते हो ! हे शेगाव , वऱ्हाड प्रांतात ,खामगाव या
तालुक्यात आहे. इथे ,गजानन महाराज ,कुठे , कधी ,कसे ,प्रगट झाले; याची कथा आता ऐकुया
- ( कोणी म्हणतात ,सज्जन गडा वरून रामदास
स्वामी च शेगावात प्रगट झाले. )
देविदास पातुरकर नावाचा ,माध्यंदिन शाखे चा एक
ब्राह्मण होता. तो एका मठाचा मुख्य होता . त्याच्या घरी –शान्ति- होती _.ब्राह्मण –भोजनाच्या
पंक्ती सुरु होत्या .
(आर्या )
-वऱ्हाडी – ज्ञात असे नामे –शेगाव –ग्राम प्रख्यात
||
व्यापारी पेठ मोठी ,चाले व्यवहार खामगावात ||
ग्राम जरी सान चि ते , नामाची महति वाढली कैसी ||
साधु गजानन येथे प्रगटति म्हणुनीच सांगती तैसी ||
(दासगनुंची ओवी –राग...बहार )
त्या शेगाव सरोवरी भले || गजानन- कमल उदया आले ||
ते सौरभे वेधीते झाले || या अखिल ब्रह्मांडा ||
( साकी. राग...भीमपलास .ताल...अध्धा )
देविदास जो भाविक सज्जन माध्यंदिन शाखे चा ||
पातुरकर वंशज हा जाणा ,हो अधिकारि मठाचा ||
एक युवक रस्त्यावर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळी
उलटसुलट करीत होता .पत्रावळीवर राहिलेली
शिते ,तो,निवडून खात होता. जुनीपुराणी एक
बंडी अंगावर होती .पाण्यासाठी एक भोपळा होता .(
पद -मध्यलय धुमाळी )
ऋतुशान्ति चालली देविदासाघरि ती ||
भोजनाचि धांदल ब्राह्मण सर्व करिती ||
पत्रावळी उष्ट्या वाटे टाकुनि दिधल्या ||
उलथून पाहतो , युवक एक, त्या सगळ्या ||
बंडी एक अंगी ,युवकाच्या त्या होती ||
दिसतसे भोपळा हाती पाण्यासाठी ||
त्या तरुणाच्या हातात एक कच्ची चिलीम होती .
( पद –सावकाश केरवा ताल )
चिलीम कच्ची होती हाती ,नसे भाजली कुंभारे ||
तपोबलाने झळकत रविवत ,वृत्ति शांत ती अविकारे ||
( श्लोक –भुजंगप्रयात –राग-बागेश्री ,ताल- झपताल )
पडे दृष्टी ती शीत जेथे असावे ||
मुखी उचलुनी घालि तेची स्वभावे ||
-परब्रह्म हे अन्न -,सरवा कळावे ||
म्हणोनीच का त्या स्वत:ला वळावे ||
(अनेकांना कळते, पण वळत नाही ! )
यजुर्वेदातले अन्नसूक्त सांगते –
अन्नं प्राणमन्नमपानमाहु: ||
अन्नं मृत्युम् तमु जीवातुमाहु: ||
अन्नं ब्रह्माणोजरसम वदन्ति |\
अन्माहु: प्रजननं प्रजानां ||
मोघमन्नम विन्दते अप्रअचेता: ||
सत्यम ब्रवीमि वध इत स तस्य ||
नार्यमणम पुष्यति नो सखायम ||
केवलाघो भवति केवलादी ||
( आर्या )
उपनिषदे सांगति ते अन्नाला नित्य देव मानावा ||
नाश करावा नच , त्या अन्नाचा नित्य मान राखावा ||
( -त्या अन्नाचा - ,या, शब्दांचा संबंध मागच्या
शब्दाशी आहे , तसाच तो पुढच्या शब्दाशी सुध्धा आहे ! अशा शब्दांना 'उंबऱ्या वरचा दिवा ', असे म्हणतात
.उंबऱ्यावर दिवा लावला ,कि आत आणि बाहेर
उजेड पडतो !)
( व्यंकटेश स्तोत्रातील ओवी )
अन्ना साठी दाही दिशा || आम्हा फिरविसी जगदीशा ||
कृपाळुवा परम पुरुषा || करुणा कैसी तुज न ये ||
( ओवी –राग-सारंग )
शे गावी माघ मासी || उदय पावला द्यान -राशी ||
वद्य सप्तमी या दिवशी || पदनताते तारावया ||
ऐन तारुण्या भीतरी || गजानन आले शेगाव नगरी ||
शके अठराशे भीतरी || माघ वद्य सप्तमी ला ||
बंकटलाल
अगरवाल आणि त्याचा मित्र दामोदर कुलकर्णी , त्याच रस्त्या वरून जात होते . त्यांना आश्चर्य वाटले
. जर त्या युवकाला भूक लागली असेल , तर तो
अन्न का मागत नाही ? यजमान ही अन्नदान करतील च !
( दिंडी – मध्यम – ताल-दादरा )
लाल बंकट तो अगरवाल पाहे |\
मित्र दामा कुलकर्णी सवे आहे |\
चकित झाले दोघे हि मित्र आता |\
वेड दिसते शिरलेच इथे माथा ||
( पद-
ताल-झम्पा . राग- हिंडोल )
हा न मागत कुणा जरी उपाशी असे ||
का न यजमान हा याचका देतसे ? ||
( पद )
दिगंबर मूर्ती ती होती || भाव नच काहीच बाळगती ||
याचक आलासे द्वारी || अन्न नच गृहस्थ नाकारी ||
( द्यानेश्वरी – ओवी )
चातुर्य लपवी || महत्व हरवी ||
पिसेपण मिरवी || आवडी ने ||
( अध्याय १३ –मूळ
श्लोक – अमानित्व ० )
खरा मोठा माणूस , आपला मोठेपणा आपण होऊन प्रगट करीत
नाही . एवढे लोक रस्त्यावरून जात होते , पण ..
( पारंपारिक दोहा )
जवाहीर का पेटी ,बार बार मत खोल
||
जब देखे पारखी , तब होयगा मोल !
बंकटलाल आणि दामोदर , या दोघांनाच , या योग्या चि
योग्यता कळली . या रत्ना चे मूल्य जाणवले
. महाराजांना बंकटलाल ने विचारले – महाराज ! पान वाढू का ?
ते म्हणाले –
( ओवी –राग-दरबारी )
पक्क्वान्ने भरले पात्र || देविदासा ! आण येथ ||
ऐसे सांगून योगिनाथ || भोजनासी बैसले ||
महाराजांनी सगळी पक्वान्ने एकत्र केली .
( ओवी –दरबारी )
पात्री वाढलेली पक्वाने || एक केली गजानने ||
काला करून योग्याने || आवड नावड धिक्कारिली ||
( पद –चाल-कधी करिसी लग्न माझे )
मध्यान्ही सूर्य आला , भूमी ही तापली ||
खग बसती वृक्ष-छाये ,योग्या ना सावली ||
भर उन्हात बसलेल्या महाराजाना दामोदराने विचारले –
( साकी –गद्य ,परंतु तालात )
भोजन झाले, दामोदर ते पुसती त्या योग्याला ||
तुम्ब्या मध्ये आणुनिया जल , देवू का प्यायाला ? ||
पाण्या साठी दामोदर ,गृहि जाण्यासाठी निघाले ||
वहाळा वरी तहानलेले
गाई बैल हि आले ||
गढूळ पाणी पिउनि ,तृप्त ते झाले श्री महाराज ||
दामोदर आश्चर्यचकित मनि ,काय जाहले आज ||
महाराज म्हणाले-
( दासगणूनची ओवी )
हे , अवघे चराचर || ब्रह्मे व्याप्त साचार ||
तेथे गढूळ ,निर्मळ ,वासित नीर || भेद नाही राहिले
||
( साकी –राग-जोगिया. ताल –धुमाळी )
पाणी आणि पिणारा, दोन्ही , एक चि असती जाणा ||
दोघाना ही निर्मियले कुणी , विचार हा मनि आणा ||
( कामदा – ताल – दादरा )
ऐसी परिसुनी वाणी जेधवा ||
भाव जागते होती तेधवा ||
नम्र होऊनी भजन करिति ते ||
हेतु जानुनी पळति साधू ते ||
खरे साधू सन्मानाची अपेक्षा करीत नाहीत .महाराजांनी
बंकट -लालाचा हेतू जाणला .त्याने नमस्कार करण्या आधीच महाराजांनी पळ काढला .परंतु बंकटलालाला
चैन पडेना .
( दिंडी –ताल- संथ दादरा . राग-गुजरी तोडी )
पळून तेव्हा ते साधु कुठे गेले ||
लाल बंकट अस्वस्थ मनी झाले ||
वाटू लागे हूरहूर मनी त्याच्या ||
भास सर्वत्र हि होइ सतत त्यांचा ||
बंकटलालाला जळी ,स्थळी ,काष्ठी ,पाषाणी महाराजांचा भास
व्हायला लागला .
( ओवी –राग-भूप .मध्यम )
गजाननाचे दिव्य रूप || दृष्टी पुढे आपोआप ||
उभे राही त्याच्या देख || -ध्यास - ,श्रोते ! नाम
त्या ||
चार दिवस गेले . शंकराच्या मंदिरात टाकळीकर बुवांची
कीर्तने सुरु होती .पीतांबर शिंपी आणि बंकटलाल देवळाकडे निघाले होते .देवळाच्या
बाहेर महाराज बसलेले दिसले .बंकटलाल म्हणाले- महाराज ! काही खायला आणू का ? महाराज
म्हणाले –
( आर्या )
असली गरज तुला जर ,माळनि ची भाकरीच आणुनी दे ||
झुणका भाकरि मजसी देवुनि ,पाणी हि आण जावुनी ते ||
या वर बंकटलाल म्हणाले –'महाराज ! पाणी गढूळ आहे .
आणि तुंबा पाण्यात बुडणार पण नाही .वाहालात पाणीच नाही .
महाराज म्हणाले- 'मी सांगतो , तसेच कर .'
( आर्या गद्य.)
गुरुदेवा ! नच पाणी तुंबा बुडण्यासि पूर्ण ते येथे
||
देवू कैसे प्याया ,झाले आहेच की गढूळ हि ते ||
( साकी- गद्य ,तालात. )
तिथे च जाउनि ,तुंबा भरुनी पाणी मजसी आण ||
ऐकुनि बंकट गेला ,नाला होता उथळ चि जाण ||
तरि ही ,तुंबा जिथे ठेविला ,तेथे खड्डे पडले ||
भरले तुम्ब्या मध्ये तेव्हा शुध्द चि जल आढळले ||
महाराजांनी भाकरी खाल्ली . पाणी प्याले .म्हणाले-
आता , तुझ्या खिशातली सुपारी कातरून दे .
( साकी )
फक्त मालनीची भाकरी नको ,तुझे काहितरि दे रे ||
काढ खिशातुनी जरा सुपारी फोडुनी मजसी दे रे ||
बंकटलालानी सुपारी कातरून महाराजांच्या हातावर
ठेवली .
-खडकु आणि दुन्दडी -,अशी, त्या काळातली मुसलमानी
नाणी
महाराजाना दक्षीणा म्हणून दिली .
( कामदा – ताल - दादरा )
हाति साधुच्या दे सुपारि ती ||
खडकु ,दुन्दडी ,हाति ठेवी ती ||
मुसलमानि ती नाणी पाहुनी ||
दुकान दार का मजसि समजुनी || ?
महाराज म्हणाले –जा आता .कीर्तन ऐका . लिंबाच्या झाडा
खाली बसून मी कीर्तन ऐकतो .
इकडे मंदिरात गोविंद बुवा टाकळीकर कीर्तन करीत होते
.
बुवानी भागवतातला एक श्लोक सांगायला सुरुवात केली .
पण त्यांना पूर्ण श्लोक आठवेना . गजानन महाराज बाहेर दूरवर बसले होते . त्यांनी
तिथूनच त्या श्लोकाचा उत्तरार्ध उच्चारला .
( पद –गद्य )
गोविंद बुवांचे कीर्तन चालू होते ||
उत्तरार्ध अडला श्लोकाचा ऐका ते ||
वदतसे गजानन सहज चि पुढच्या चरणा ||
टाकळीकर बुवा थक्क जाहले जाणा ||
( राग-शंकरा ,ताल –धुमाळी )
बाहेर गजानन बसले होते तेथे ||
आणण्या आत त्या हरि-दासे कथिले ते ||
पायाशी येउनि नमन करिती सर्व ||
जाणतो आम्हि ते , आहात तुम्ही – शर्व || ( शंकर )
|| पार्वतीपते हर हर महादेव ||
सर्वांनी महाराजांच्या चरणांवर लोळण घेतली.महाराज टाकळीकर
बुवाना म्हणाले –
( ओवी –सारंग )
वदले समर्थ कीर्तनकारास || जपा आपुल्या आचरणास ||
एकवाक्यता ठेवी निरुपणास || लक्ष ठेवी निजवचनी || १
||
ईश्वरे अवघे व्यापिले || आत , बाहेर , काही न उरले
||
मग कोणी इथे,तिथे बैसले || बिघडले का काहि रे || २ ||
( दासगणू ची ओवी –गद्य )
जे जे जयाने सांगावे || ते ते तयाने आचरावे ||
शब्दच्छलासी न करावे || साधकाने केव्हाही ||
( फटका – मध्यम – केरवा )
उदरा च्या तू भरणा साठी ,कीर्तन कधीही करू नको ||
सांगसि , तैसे वागुनि दावी ; ढोंगा मुळी बाळगू नको ||
( ओवी )
बुवांनी कीर्तन सुरु केले || गर्जोनी अवघ्या बोलले
||
तुमच्या शे गावी
हे आले || - रत्न – हो त्या सांभाळा ||
पुत्राने केले कथन || जे मंदिरी गेले घडून ||
भवानीरामे सांगून
|| बंकट निघे गुरुप्रती ||
काही दिवस गेले.एका सन्ध्याकाळी , माणिक चौकात बंकट
लाल ला महाराज सापडले. तो त्याना आपल्या घरी घेऊन गेला .
( आर्या – पारंपारिक चाल )
माणिक चौकात पुढे ,एके दिनि भेटले गुरू शिष्या ||
अस्ताचलि रवि जाता ,बोधाचा सूर्य उगवला ऐसा ||
( श्लोक-
मध्यम )
घरी आणिले
बंकटे सद्गुरूसी ||
पित्याने नमस्कारिला ज्ञान - राशी ||
प्रदोष व्रताचे निमित्तेच मात्रे ||
समर्थास अर्पी
स्वये बिल्वपत्रे ||
त्या दिवशी प्रदोष - व्रताची पर्वणी होती .
महाराजांच्या चरणावर
बंकटलाला नी बिल्वपत्र ठेवले . स्वयंपाक मात्र तयार
नव्हता . भगवान शंकरांना नैवेद्याला उशीर चालत नाही . दुपारी केलेल्या पुर्या
,केळी, मुसंबी , बंकटलाला नी नैवेद्य म्हणून महाराजांच्या पुढे ठेवली .
( आर्या )
नैवेद्या उशिर नको ,सहन करी कधि न हा उमाकांत ||
ऐसे बोलति शास्त्रे ; भोजन ना बनत हे निमेशात ||
( श्लोक-भुजंगप्रयात )
विचारे करोनी पुऱ्या आणियेल्या ||
दुपारी करोनी घरी ठेवियेल्या केळी,मुसंबी ,समर्था
समर्पी ||
सद - भक्ती ने त्या , उपचार अर्पी ||
( कामदा – ताल-दादरा )
स्वामि राहिले तेथ ,त्या दिनी ||
स्नान घातले , भक्ती ती मनी ||
पीत अंबरे साधु सजविले ||
गंध केशरी , हार अर्पिले ||
महाराजांनी जवळ जवळ तीन शेर अन्न सेवन केले .बंकट
लालाचा एक चुलत भाऊ होता . त्याचे नाव –इच्चाराम .त्याला वाटले – आज सोमवार आहे . प्रत्यक्ष
भगवान शंकर च महाराजांच्या रूपाने आपल्या घरी आले आहेत. त्याने स्नान केले.
महाराजांची पूजा केली .परात भरून नैवेद्य आणला . आंबे -मोहोराचा भात ,मोतीचुराचे
लाडू ,जिलब्या ,करंज्या ,अनरसे ,दही ,दूध,तूप ,असा ,चार माणसांना पुरेल , इतका नैवेद्य
महाराजांना अर्पण केला .
( आर्या – राग – भैरव )
होता वार शिवाचा ,इत्चारामासि वाटले आज ||
शंकर मम गृहि आले , त्यांची पूजाच कि करू सहज ||
( पद – मध्यम – ताल- केरवा )
नमुनिया साधूला , त्या नैवेद्या अर्पिले ||
पक्वान्ने विविध वाढी ,पानासी सजविले ||
अन्न त्या कितीतरी हो बघुनीया बोलती ||
खा , खा , रे ; समजशी तू स्वत: ला का गणपती ? ||
श्रोते हो ! लिंबा मिठा सह सर्व अन्न महाराजांनी सेवन केले .
आणि....
( पद – ताल – दादरा )
सर्व अन्न सेवुनीच उलटी झालि ते क्षणी ||
कशा तरीच आग्रहा ,करू नये कुणा कुणी ||
( अनुष्टुप )
साधूला घालूनी स्नान || दिधले आसनासि त्या ||
भजना करिती सर्व || नादे आकाश दुमदुमे ||
( आर्या )
- गण गण गणात बोते - , मुखीं त्यांच्या शब्द येति हे सतत || अभिधान –गजानन – त्या दिधले ; जन हे तिथे
सदा रमत ||
स्वयमेव ब्रह्म झाला ,नामा रूपाचि काय त्यास तमा ||
भजना ची भक्तांना दिधली , यांनीच संधि ही आम्हा ||
( दिंडी –ताल- दादरा
)
गर्दी घरी त्या जाह्ली बंकटा चे ||
दर्शनार्थी जन घेति
नाम वाचे ||
होइ मंदिर ते घर हि
बंकटा चे ||
साधुभक्ती , उत्साह
तेथ नाचे ||
श्रोते हो ! बंकटलाला
चे घर साधु-संगतीने मंदीर बनले . आपणा सर्वांचे जीवन सुध्धा महाराजांच्या उपासनेने
आणि कृपेने उजळू दे , अशी शुभेत्च्चा व्यक्त करतो .
आणि महाराजांनी करून
घेतलेली ही वान्म्य्सेवा , त्यांच्या चरणी अर्पण करून इथेच वाणीला विराम देतो .
||परम सद गुरु श्री
गजानन महाराज कि जय ||
(
कॉम्प्यूटर वर लिहिताना काही अक्षरे ,जशी हवी तशी , लिहिता आली नाहीत . मी या
क्षेत्रात नवीन आहे. द्य्नाता वाचक समजून , सांभाळून घेईल अशी अपेक्षा आहे .
धन्यवाद !)
--- डी . बी . सातवळेकर .९२२६५४९७०४
|| श्री
||
नमस्कार सज्जन हो !
दासगणू महाराजांनी लिहिलेल्या
-श्री गजानन विजय – या पोथी च्या आधारे , कीर्तनकाराला
उपयुक्त ,अशी पद्यरचना (पहिल्या २ अध्यायांवर आधारित )
प्रस्तुत कीर्तनकाराला श्री गजानन महाराजांच्या कृपेने स्फ़ुरली . आपणा सरवां पर्यंत
या माध्यमातून हि
रचना सादर करीत आहे .या कीर्तनाचा
भरपूर विस्तार करता येईल .
कीर्तन = गीत गजानन ,प्रगट-दिन संकीर्तन ---रचना –डी. बी . सातवळेकर .९२२६५४९७०४
|| श्री
गणेशाय नम: ||
परम पूज्य श्री गजानन महाराज सन १८७८ मध्ये ,फेब्रुवारी महिन्यात ,२३ तारखेला
,म्हणजेच माघ वद्य सप्तमीला ,शके १८०० मध्ये शे गावात मध्यान्ही प्रगट झाले . अकोला
जिल्ह्यात अकोट नावाचे गाव आहे .१८८७ /८८
मध्ये ,या, अकोट गावात ,एक मोठे
सत्पुरुष होऊन गेले. त्यांचे नाव ..नरसिंग महाराज .
त्यांच्या मठा समोर महाराज भजन करीत .
रामेगिणात गीणबोते , असा ,मंत्र म्हणत .
येश्मिस्तंब वैदुही , असा हि मंत्र
महाराज म्हणत .
वाटेल ती स्वैर वाणी ते उच्चारीत .योगशास्त्रात उन्मत्त ,पिशाच्च ,आणि तिसरी बालवृत्ती
सांगितली आहे .महाराज तसे होते .पूर्वाश्रमी ,महाराज अतिशय विद्वान
,वेद्विद्यापारंगत असे तेलंगी
ब्राह्मण होते .
भाद्रपद शुध्द पंचमी ,शके १८३२
म्हणजेच ८ डिसेम्बर १९१० ,या दिवशी शेगावी,
महाराज समाधिस्थ झाले .
|| परम
सद्गुरू श्री गजानन महाराज कि जय ||
मंगलाचरण
श्रीमन महा गणाधिपतये नम: || श्री सरस्वत्यै नम: ||
श्री गुरुभ्यो नम: ||
(श्लोक )
मूकम करोति वाचालं पन्गुम लंघयते गिरिम ||
यत् कृपा तमहं वंदे परमनंद माधवं ||
श्रोते हो ! हे शेगाव , वऱ्हाड प्रांतात ,खामगाव या
तालुक्यात आहे. इथे ,गजानन महाराज ,कुठे , कधी ,कसे ,प्रगट झाले; याची कथा आता ऐकुया
- ( कोणी म्हणतात ,सज्जन गडा वरून रामदास
स्वामी च शेगावात प्रगट झाले. )
देविदास पातुरकर नावाचा ,माध्यंदिन शाखे चा एक
ब्राह्मण होता. तो एका मठाचा मुख्य होता . त्याच्या घरी –शान्ति- होती _.ब्राह्मण –भोजनाच्या
पंक्ती सुरु होत्या .
(आर्या )
-वऱ्हाडी – ज्ञात असे नामे –शेगाव –ग्राम प्रख्यात
||
व्यापारी पेठ मोठी ,चाले व्यवहार खामगावात ||
ग्राम जरी सान चि ते , नामाची महति वाढली कैसी ||
साधु गजानन येथे प्रगटति म्हणुनीच सांगती तैसी ||
(दासगनुंची ओवी –राग...बहार )
त्या शेगाव सरोवरी भले || गजानन- कमल उदया आले ||
ते सौरभे वेधीते झाले || या अखिल ब्रह्मांडा ||
( साकी. राग...भीमपलास .ताल...अध्धा )
देविदास जो भाविक सज्जन माध्यंदिन शाखे चा ||
पातुरकर वंशज हा जाणा ,हो अधिकारि मठाचा ||
एक युवक रस्त्यावर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळी
उलटसुलट करीत होता .पत्रावळीवर राहिलेली
शिते ,तो,निवडून खात होता. जुनीपुराणी एक
बंडी अंगावर होती .पाण्यासाठी एक भोपळा होता .(
पद -मध्यलय धुमाळी )
ऋतुशान्ति चालली देविदासाघरि ती ||
भोजनाचि धांदल ब्राह्मण सर्व करिती ||
पत्रावळी उष्ट्या वाटे टाकुनि दिधल्या ||
उलथून पाहतो , युवक एक, त्या सगळ्या ||
बंडी एक अंगी ,युवकाच्या त्या होती ||
दिसतसे भोपळा हाती पाण्यासाठी ||
त्या तरुणाच्या हातात एक कच्ची चिलीम होती .
( पद –सावकाश केरवा ताल )
चिलीम कच्ची होती हाती ,नसे भाजली कुंभारे ||
तपोबलाने झळकत रविवत ,वृत्ति शांत ती अविकारे ||
( श्लोक –भुजंगप्रयात –राग-बागेश्री ,ताल- झपताल )
पडे दृष्टी ती शीत जेथे असावे ||
मुखी उचलुनी घालि तेची स्वभावे ||
-परब्रह्म हे अन्न -,सरवा कळावे ||
म्हणोनीच का त्या स्वत:ला वळावे ||
(अनेकांना कळते, पण वळत नाही ! )
यजुर्वेदातले अन्नसूक्त सांगते –
अन्नं प्राणमन्नमपानमाहु: ||
अन्नं मृत्युम् तमु जीवातुमाहु: ||
अन्नं ब्रह्माणोजरसम वदन्ति |\
अन्माहु: प्रजननं प्रजानां ||
मोघमन्नम विन्दते अप्रअचेता: ||
सत्यम ब्रवीमि वध इत स तस्य ||
नार्यमणम पुष्यति नो सखायम ||
केवलाघो भवति केवलादी ||
( आर्या )
उपनिषदे सांगति ते अन्नाला नित्य देव मानावा ||
नाश करावा नच , त्या अन्नाचा नित्य मान राखावा ||
( -त्या अन्नाचा - ,या, शब्दांचा संबंध मागच्या
शब्दाशी आहे , तसाच तो पुढच्या शब्दाशी सुध्धा आहे ! अशा शब्दांना 'उंबऱ्या वरचा दिवा ', असे म्हणतात
.उंबऱ्यावर दिवा लावला ,कि आत आणि बाहेर
उजेड पडतो !)
( व्यंकटेश स्तोत्रातील ओवी )
अन्ना साठी दाही दिशा || आम्हा फिरविसी जगदीशा ||
कृपाळुवा परम पुरुषा || करुणा कैसी तुज न ये ||
( ओवी –राग-सारंग )
शे गावी माघ मासी || उदय पावला द्यान -राशी ||
वद्य सप्तमी या दिवशी || पदनताते तारावया ||
ऐन तारुण्या भीतरी || गजानन आले शेगाव नगरी ||
शके अठराशे भीतरी || माघ वद्य सप्तमी ला ||
बंकटलाल
अगरवाल आणि त्याचा मित्र दामोदर कुलकर्णी , त्याच रस्त्या वरून जात होते . त्यांना आश्चर्य वाटले
. जर त्या युवकाला भूक लागली असेल , तर तो
अन्न का मागत नाही ? यजमान ही अन्नदान करतील च !
( दिंडी – मध्यम – ताल-दादरा )
लाल बंकट तो अगरवाल पाहे |\
मित्र दामा कुलकर्णी सवे आहे |\
चकित झाले दोघे हि मित्र आता |\
वेड दिसते शिरलेच इथे माथा ||
( पद-
ताल-झम्पा . राग- हिंडोल )
हा न मागत कुणा जरी उपाशी असे ||
का न यजमान हा याचका देतसे ? ||
( पद )
दिगंबर मूर्ती ती होती || भाव नच काहीच बाळगती ||
याचक आलासे द्वारी || अन्न नच गृहस्थ नाकारी ||
( द्यानेश्वरी – ओवी )
चातुर्य लपवी || महत्व हरवी ||
पिसेपण मिरवी || आवडी ने ||
( अध्याय १३ –मूळ
श्लोक – अमानित्व ० )
खरा मोठा माणूस , आपला मोठेपणा आपण होऊन प्रगट करीत
नाही . एवढे लोक रस्त्यावरून जात होते , पण ..
( पारंपारिक दोहा )
जवाहीर का पेटी ,बार बार मत खोल
||
जब देखे पारखी , तब होयगा मोल !
बंकटलाल आणि दामोदर , या दोघांनाच , या योग्या चि
योग्यता कळली . या रत्ना चे मूल्य जाणवले
. महाराजांना बंकटलाल ने विचारले – महाराज ! पान वाढू का ?
ते म्हणाले –
( ओवी –राग-दरबारी )
पक्क्वान्ने भरले पात्र || देविदासा ! आण येथ ||
ऐसे सांगून योगिनाथ || भोजनासी बैसले ||
महाराजांनी सगळी पक्वान्ने एकत्र केली .
( ओवी –दरबारी )
पात्री वाढलेली पक्वाने || एक केली गजानने ||
काला करून योग्याने || आवड नावड धिक्कारिली ||
( पद –चाल-कधी करिसी लग्न माझे )
मध्यान्ही सूर्य आला , भूमी ही तापली ||
खग बसती वृक्ष-छाये ,योग्या ना सावली ||
भर उन्हात बसलेल्या महाराजाना दामोदराने विचारले –
( साकी –गद्य ,परंतु तालात )
भोजन झाले, दामोदर ते पुसती त्या योग्याला ||
तुम्ब्या मध्ये आणुनिया जल , देवू का प्यायाला ? ||
पाण्या साठी दामोदर ,गृहि जाण्यासाठी निघाले ||
वहाळा वरी तहानलेले
गाई बैल हि आले ||
गढूळ पाणी पिउनि ,तृप्त ते झाले श्री महाराज ||
दामोदर आश्चर्यचकित मनि ,काय जाहले आज ||
महाराज म्हणाले-
( दासगणूनची ओवी )
हे , अवघे चराचर || ब्रह्मे व्याप्त साचार ||
तेथे गढूळ ,निर्मळ ,वासित नीर || भेद नाही राहिले
||
( साकी –राग-जोगिया. ताल –धुमाळी )
पाणी आणि पिणारा, दोन्ही , एक चि असती जाणा ||
दोघाना ही निर्मियले कुणी , विचार हा मनि आणा ||
( कामदा – ताल – दादरा )
ऐसी परिसुनी वाणी जेधवा ||
भाव जागते होती तेधवा ||
नम्र होऊनी भजन करिति ते ||
हेतु जानुनी पळति साधू ते ||
खरे साधू सन्मानाची अपेक्षा करीत नाहीत .महाराजांनी
बंकट -लालाचा हेतू जाणला .त्याने नमस्कार करण्या आधीच महाराजांनी पळ काढला .परंतु बंकटलालाला
चैन पडेना .
( दिंडी –ताल- संथ दादरा . राग-गुजरी तोडी )
पळून तेव्हा ते साधु कुठे गेले ||
लाल बंकट अस्वस्थ मनी झाले ||
वाटू लागे हूरहूर मनी त्याच्या ||
भास सर्वत्र हि होइ सतत त्यांचा ||
बंकटलालाला जळी ,स्थळी ,काष्ठी ,पाषाणी महाराजांचा भास
व्हायला लागला .
( ओवी –राग-भूप .मध्यम )
गजाननाचे दिव्य रूप || दृष्टी पुढे आपोआप ||
उभे राही त्याच्या देख || -ध्यास - ,श्रोते ! नाम
त्या ||
चार दिवस गेले . शंकराच्या मंदिरात टाकळीकर बुवांची
कीर्तने सुरु होती .पीतांबर शिंपी आणि बंकटलाल देवळाकडे निघाले होते .देवळाच्या
बाहेर महाराज बसलेले दिसले .बंकटलाल म्हणाले- महाराज ! काही खायला आणू का ? महाराज
म्हणाले –
( आर्या )
असली गरज तुला जर ,माळनि ची भाकरीच आणुनी दे ||
झुणका भाकरि मजसी देवुनि ,पाणी हि आण जावुनी ते ||
या वर बंकटलाल म्हणाले –'महाराज ! पाणी गढूळ आहे .
आणि तुंबा पाण्यात बुडणार पण नाही .वाहालात पाणीच नाही .
महाराज म्हणाले- 'मी सांगतो , तसेच कर .'
( आर्या गद्य.)
गुरुदेवा ! नच पाणी तुंबा बुडण्यासि पूर्ण ते येथे
||
देवू कैसे प्याया ,झाले आहेच की गढूळ हि ते ||
( साकी- गद्य ,तालात. )
तिथे च जाउनि ,तुंबा भरुनी पाणी मजसी आण ||
ऐकुनि बंकट गेला ,नाला होता उथळ चि जाण ||
तरि ही ,तुंबा जिथे ठेविला ,तेथे खड्डे पडले ||
भरले तुम्ब्या मध्ये तेव्हा शुध्द चि जल आढळले ||
महाराजांनी भाकरी खाल्ली . पाणी प्याले .म्हणाले-
आता , तुझ्या खिशातली सुपारी कातरून दे .
( साकी )
फक्त मालनीची भाकरी नको ,तुझे काहितरि दे रे ||
काढ खिशातुनी जरा सुपारी फोडुनी मजसी दे रे ||
बंकटलालानी सुपारी कातरून महाराजांच्या हातावर
ठेवली .
-खडकु आणि दुन्दडी -,अशी, त्या काळातली मुसलमानी
नाणी
महाराजाना दक्षीणा म्हणून दिली .
( कामदा – ताल - दादरा )
हाति साधुच्या दे सुपारि ती ||
खडकु ,दुन्दडी ,हाति ठेवी ती ||
मुसलमानि ती नाणी पाहुनी ||
दुकान दार का मजसि समजुनी || ?
महाराज म्हणाले –जा आता .कीर्तन ऐका . लिंबाच्या झाडा
खाली बसून मी कीर्तन ऐकतो .
इकडे मंदिरात गोविंद बुवा टाकळीकर कीर्तन करीत होते
.
बुवानी भागवतातला एक श्लोक सांगायला सुरुवात केली .
पण त्यांना पूर्ण श्लोक आठवेना . गजानन महाराज बाहेर दूरवर बसले होते . त्यांनी
तिथूनच त्या श्लोकाचा उत्तरार्ध उच्चारला .
( पद –गद्य )
गोविंद बुवांचे कीर्तन चालू होते ||
उत्तरार्ध अडला श्लोकाचा ऐका ते ||
वदतसे गजानन सहज चि पुढच्या चरणा ||
टाकळीकर बुवा थक्क जाहले जाणा ||
( राग-शंकरा ,ताल –धुमाळी )
बाहेर गजानन बसले होते तेथे ||
आणण्या आत त्या हरि-दासे कथिले ते ||
पायाशी येउनि नमन करिती सर्व ||
जाणतो आम्हि ते , आहात तुम्ही – शर्व || ( शंकर )
|| पार्वतीपते हर हर महादेव ||
सर्वांनी महाराजांच्या चरणांवर लोळण घेतली.महाराज टाकळीकर
बुवाना म्हणाले –
( ओवी –सारंग )
वदले समर्थ कीर्तनकारास || जपा आपुल्या आचरणास ||
एकवाक्यता ठेवी निरुपणास || लक्ष ठेवी निजवचनी || १
||
ईश्वरे अवघे व्यापिले || आत , बाहेर , काही न उरले
||
मग कोणी इथे,तिथे बैसले || बिघडले का काहि रे || २ ||
( दासगणू ची ओवी –गद्य )
जे जे जयाने सांगावे || ते ते तयाने आचरावे ||
शब्दच्छलासी न करावे || साधकाने केव्हाही ||
( फटका – मध्यम – केरवा )
उदरा च्या तू भरणा साठी ,कीर्तन कधीही करू नको ||
सांगसि , तैसे वागुनि दावी ; ढोंगा मुळी बाळगू नको ||
( ओवी )
बुवांनी कीर्तन सुरु केले || गर्जोनी अवघ्या बोलले
||
तुमच्या शे गावी
हे आले || - रत्न – हो त्या सांभाळा ||
पुत्राने केले कथन || जे मंदिरी गेले घडून ||
भवानीरामे सांगून
|| बंकट निघे गुरुप्रती ||
काही दिवस गेले.एका सन्ध्याकाळी , माणिक चौकात बंकट
लाल ला महाराज सापडले. तो त्याना आपल्या घरी घेऊन गेला .
( आर्या – पारंपारिक चाल )
माणिक चौकात पुढे ,एके दिनि भेटले गुरू शिष्या ||
अस्ताचलि रवि जाता ,बोधाचा सूर्य उगवला ऐसा ||
( श्लोक-
मध्यम )
घरी आणिले
बंकटे सद्गुरूसी ||
पित्याने नमस्कारिला ज्ञान - राशी ||
प्रदोष व्रताचे निमित्तेच मात्रे ||
समर्थास अर्पी
स्वये बिल्वपत्रे ||
त्या दिवशी प्रदोष - व्रताची पर्वणी होती .
महाराजांच्या चरणावर
बंकटलाला नी बिल्वपत्र ठेवले . स्वयंपाक मात्र तयार
नव्हता . भगवान शंकरांना नैवेद्याला उशीर चालत नाही . दुपारी केलेल्या पुर्या
,केळी, मुसंबी , बंकटलाला नी नैवेद्य म्हणून महाराजांच्या पुढे ठेवली .
( आर्या )
नैवेद्या उशिर नको ,सहन करी कधि न हा उमाकांत ||
ऐसे बोलति शास्त्रे ; भोजन ना बनत हे निमेशात ||
( श्लोक-भुजंगप्रयात )
विचारे करोनी पुऱ्या आणियेल्या ||
दुपारी करोनी घरी ठेवियेल्या केळी,मुसंबी ,समर्था
समर्पी ||
सद - भक्ती ने त्या , उपचार अर्पी ||
( कामदा – ताल-दादरा )
स्वामि राहिले तेथ ,त्या दिनी ||
स्नान घातले , भक्ती ती मनी ||
पीत अंबरे साधु सजविले ||
गंध केशरी , हार अर्पिले ||
महाराजांनी जवळ जवळ तीन शेर अन्न सेवन केले .बंकट
लालाचा एक चुलत भाऊ होता . त्याचे नाव –इच्चाराम .त्याला वाटले – आज सोमवार आहे . प्रत्यक्ष
भगवान शंकर च महाराजांच्या रूपाने आपल्या घरी आले आहेत. त्याने स्नान केले.
महाराजांची पूजा केली .परात भरून नैवेद्य आणला . आंबे -मोहोराचा भात ,मोतीचुराचे
लाडू ,जिलब्या ,करंज्या ,अनरसे ,दही ,दूध,तूप ,असा ,चार माणसांना पुरेल , इतका नैवेद्य
महाराजांना अर्पण केला .
( आर्या – राग – भैरव )
होता वार शिवाचा ,इत्चारामासि वाटले आज ||
शंकर मम गृहि आले , त्यांची पूजाच कि करू सहज ||
( पद – मध्यम – ताल- केरवा )
नमुनिया साधूला , त्या नैवेद्या अर्पिले ||
पक्वान्ने विविध वाढी ,पानासी सजविले ||
अन्न त्या कितीतरी हो बघुनीया बोलती ||
खा , खा , रे ; समजशी तू स्वत: ला का गणपती ? ||
श्रोते हो ! लिंबा मिठा सह सर्व अन्न महाराजांनी सेवन केले .
आणि....
( पद – ताल – दादरा )
सर्व अन्न सेवुनीच उलटी झालि ते क्षणी ||
कशा तरीच आग्रहा ,करू नये कुणा कुणी ||
( अनुष्टुप )
साधूला घालूनी स्नान || दिधले आसनासि त्या ||
भजना करिती सर्व || नादे आकाश दुमदुमे ||
( आर्या )
- गण गण गणात बोते - , मुखीं त्यांच्या शब्द येति हे सतत || अभिधान –गजानन – त्या दिधले ; जन हे तिथे
सदा रमत ||
स्वयमेव ब्रह्म झाला ,नामा रूपाचि काय त्यास तमा ||
भजना ची भक्तांना दिधली , यांनीच संधि ही आम्हा ||
( दिंडी –ताल- दादरा
)
गर्दी घरी त्या जाह्ली बंकटा चे ||
दर्शनार्थी जन घेति
नाम वाचे ||
होइ मंदिर ते घर हि
बंकटा चे ||
साधुभक्ती , उत्साह
तेथ नाचे ||
श्रोते हो ! बंकटलाला
चे घर साधु-संगतीने मंदीर बनले . आपणा सर्वांचे जीवन सुध्धा महाराजांच्या उपासनेने
आणि कृपेने उजळू दे , अशी शुभेत्च्चा व्यक्त करतो .
आणि महाराजांनी करून
घेतलेली ही वान्म्य्सेवा , त्यांच्या चरणी अर्पण करून इथेच वाणीला विराम देतो .
||परम सद गुरु श्री
गजानन महाराज कि जय ||
(
कॉम्प्यूटर वर लिहिताना काही अक्षरे ,जशी हवी तशी , लिहिता आली नाहीत . मी या
क्षेत्रात नवीन आहे. द्य्नाता वाचक समजून , सांभाळून घेईल अशी अपेक्षा आहे .
धन्यवाद !)
--- डी . बी . सातवळेकर .९२२६५४९७०४
|| श्री
||
नमस्कार सज्जन हो !
दासगणू महाराजांनी लिहिलेल्या
-श्री गजानन विजय – या पोथी च्या आधारे , कीर्तनकाराला
उपयुक्त ,अशी पद्यरचना (पहिल्या २ अध्यायांवर आधारित )
प्रस्तुत कीर्तनकाराला श्री गजानन महाराजांच्या कृपेने स्फ़ुरली . आपणा सरवां पर्यंत
या माध्यमातून हि
रचना सादर करीत आहे .या कीर्तनाचा
भरपूर विस्तार करता येईल .
कीर्तन = गीत गजानन ,प्रगट-दिन संकीर्तन ---रचना –डी. बी . सातवळेकर .९२२६५४९७०४
|| श्री
गणेशाय नम: ||
परम पूज्य श्री गजानन महाराज सन १८७८ मध्ये ,फेब्रुवारी महिन्यात ,२३ तारखेला
,म्हणजेच माघ वद्य सप्तमीला ,शके १८०० मध्ये शे गावात मध्यान्ही प्रगट झाले . अकोला
जिल्ह्यात अकोट नावाचे गाव आहे .१८८७ /८८
मध्ये ,या, अकोट गावात ,एक मोठे
सत्पुरुष होऊन गेले. त्यांचे नाव ..नरसिंग महाराज .
त्यांच्या मठा समोर महाराज भजन करीत .
रामेगिणात गीणबोते , असा ,मंत्र म्हणत .
येश्मिस्तंब वैदुही , असा हि मंत्र
महाराज म्हणत .
वाटेल ती स्वैर वाणी ते उच्चारीत .योगशास्त्रात उन्मत्त ,पिशाच्च ,आणि तिसरी बालवृत्ती
सांगितली आहे .महाराज तसे होते .पूर्वाश्रमी ,महाराज अतिशय विद्वान
,वेद्विद्यापारंगत असे तेलंगी
ब्राह्मण होते .
भाद्रपद शुध्द पंचमी ,शके १८३२
म्हणजेच ८ डिसेम्बर १९१० ,या दिवशी शेगावी,
महाराज समाधिस्थ झाले .
|| परम
सद्गुरू श्री गजानन महाराज कि जय ||
मंगलाचरण
श्रीमन महा गणाधिपतये नम: || श्री सरस्वत्यै नम: ||
श्री गुरुभ्यो नम: ||
(श्लोक )
मूकम करोति वाचालं पन्गुम लंघयते गिरिम ||
यत् कृपा तमहं वंदे परमनंद माधवं ||
श्रोते हो ! हे शेगाव , वऱ्हाड प्रांतात ,खामगाव या
तालुक्यात आहे. इथे ,गजानन महाराज ,कुठे , कधी ,कसे ,प्रगट झाले; याची कथा आता ऐकुया
- ( कोणी म्हणतात ,सज्जन गडा वरून रामदास
स्वामी च शेगावात प्रगट झाले. )
देविदास पातुरकर नावाचा ,माध्यंदिन शाखे चा एक
ब्राह्मण होता. तो एका मठाचा मुख्य होता . त्याच्या घरी –शान्ति- होती _.ब्राह्मण –भोजनाच्या
पंक्ती सुरु होत्या .
(आर्या )
-वऱ्हाडी – ज्ञात असे नामे –शेगाव –ग्राम प्रख्यात
||
व्यापारी पेठ मोठी ,चाले व्यवहार खामगावात ||
ग्राम जरी सान चि ते , नामाची महति वाढली कैसी ||
साधु गजानन येथे प्रगटति म्हणुनीच सांगती तैसी ||
(दासगनुंची ओवी –राग...बहार )
त्या शेगाव सरोवरी भले || गजानन- कमल उदया आले ||
ते सौरभे वेधीते झाले || या अखिल ब्रह्मांडा ||
( साकी. राग...भीमपलास .ताल...अध्धा )
देविदास जो भाविक सज्जन माध्यंदिन शाखे चा ||
पातुरकर वंशज हा जाणा ,हो अधिकारि मठाचा ||
एक युवक रस्त्यावर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळी
उलटसुलट करीत होता .पत्रावळीवर राहिलेली
शिते ,तो,निवडून खात होता. जुनीपुराणी एक
बंडी अंगावर होती .पाण्यासाठी एक भोपळा होता .(
पद -मध्यलय धुमाळी )
ऋतुशान्ति चालली देविदासाघरि ती ||
भोजनाचि धांदल ब्राह्मण सर्व करिती ||
पत्रावळी उष्ट्या वाटे टाकुनि दिधल्या ||
उलथून पाहतो , युवक एक, त्या सगळ्या ||
बंडी एक अंगी ,युवकाच्या त्या होती ||
दिसतसे भोपळा हाती पाण्यासाठी ||
त्या तरुणाच्या हातात एक कच्ची चिलीम होती .
( पद –सावकाश केरवा ताल )
चिलीम कच्ची होती हाती ,नसे भाजली कुंभारे ||
तपोबलाने झळकत रविवत ,वृत्ति शांत ती अविकारे ||
( श्लोक –भुजंगप्रयात –राग-बागेश्री ,ताल- झपताल )
पडे दृष्टी ती शीत जेथे असावे ||
मुखी उचलुनी घालि तेची स्वभावे ||
-परब्रह्म हे अन्न -,सरवा कळावे ||
म्हणोनीच का त्या स्वत:ला वळावे ||
(अनेकांना कळते, पण वळत नाही ! )
यजुर्वेदातले अन्नसूक्त सांगते –
अन्नं प्राणमन्नमपानमाहु: ||
अन्नं मृत्युम् तमु जीवातुमाहु: ||
अन्नं ब्रह्माणोजरसम वदन्ति |\
अन्माहु: प्रजननं प्रजानां ||
मोघमन्नम विन्दते अप्रअचेता: ||
सत्यम ब्रवीमि वध इत स तस्य ||
नार्यमणम पुष्यति नो सखायम ||
केवलाघो भवति केवलादी ||
( आर्या )
उपनिषदे सांगति ते अन्नाला नित्य देव मानावा ||
नाश करावा नच , त्या अन्नाचा नित्य मान राखावा ||
( -त्या अन्नाचा - ,या, शब्दांचा संबंध मागच्या
शब्दाशी आहे , तसाच तो पुढच्या शब्दाशी सुध्धा आहे ! अशा शब्दांना 'उंबऱ्या वरचा दिवा ', असे म्हणतात
.उंबऱ्यावर दिवा लावला ,कि आत आणि बाहेर
उजेड पडतो !)
( व्यंकटेश स्तोत्रातील ओवी )
अन्ना साठी दाही दिशा || आम्हा फिरविसी जगदीशा ||
कृपाळुवा परम पुरुषा || करुणा कैसी तुज न ये ||
( ओवी –राग-सारंग )
शे गावी माघ मासी || उदय पावला द्यान -राशी ||
वद्य सप्तमी या दिवशी || पदनताते तारावया ||
ऐन तारुण्या भीतरी || गजानन आले शेगाव नगरी ||
शके अठराशे भीतरी || माघ वद्य सप्तमी ला ||
बंकटलाल
अगरवाल आणि त्याचा मित्र दामोदर कुलकर्णी , त्याच रस्त्या वरून जात होते . त्यांना आश्चर्य वाटले
. जर त्या युवकाला भूक लागली असेल , तर तो
अन्न का मागत नाही ? यजमान ही अन्नदान करतील च !
( दिंडी – मध्यम – ताल-दादरा )
लाल बंकट तो अगरवाल पाहे |\
मित्र दामा कुलकर्णी सवे आहे |\
चकित झाले दोघे हि मित्र आता |\
वेड दिसते शिरलेच इथे माथा ||
( पद-
ताल-झम्पा . राग- हिंडोल )
हा न मागत कुणा जरी उपाशी असे ||
का न यजमान हा याचका देतसे ? ||
( पद )
दिगंबर मूर्ती ती होती || भाव नच काहीच बाळगती ||
याचक आलासे द्वारी || अन्न नच गृहस्थ नाकारी ||
( द्यानेश्वरी – ओवी )
चातुर्य लपवी || महत्व हरवी ||
पिसेपण मिरवी || आवडी ने ||
( अध्याय १३ –मूळ
श्लोक – अमानित्व ० )
खरा मोठा माणूस , आपला मोठेपणा आपण होऊन प्रगट करीत
नाही . एवढे लोक रस्त्यावरून जात होते , पण ..
( पारंपारिक दोहा )
जवाहीर का पेटी ,बार बार मत खोल
||
जब देखे पारखी , तब होयगा मोल !
बंकटलाल आणि दामोदर , या दोघांनाच , या योग्या चि
योग्यता कळली . या रत्ना चे मूल्य जाणवले
. महाराजांना बंकटलाल ने विचारले – महाराज ! पान वाढू का ?
ते म्हणाले –
( ओवी –राग-दरबारी )
पक्क्वान्ने भरले पात्र || देविदासा ! आण येथ ||
ऐसे सांगून योगिनाथ || भोजनासी बैसले ||
महाराजांनी सगळी पक्वान्ने एकत्र केली .
( ओवी –दरबारी )
पात्री वाढलेली पक्वाने || एक केली गजानने ||
काला करून योग्याने || आवड नावड धिक्कारिली ||
( पद –चाल-कधी करिसी लग्न माझे )
मध्यान्ही सूर्य आला , भूमी ही तापली ||
खग बसती वृक्ष-छाये ,योग्या ना सावली ||
भर उन्हात बसलेल्या महाराजाना दामोदराने विचारले –
( साकी –गद्य ,परंतु तालात )
भोजन झाले, दामोदर ते पुसती त्या योग्याला ||
तुम्ब्या मध्ये आणुनिया जल , देवू का प्यायाला ? ||
पाण्या साठी दामोदर ,गृहि जाण्यासाठी निघाले ||
वहाळा वरी तहानलेले
गाई बैल हि आले ||
गढूळ पाणी पिउनि ,तृप्त ते झाले श्री महाराज ||
दामोदर आश्चर्यचकित मनि ,काय जाहले आज ||
महाराज म्हणाले-
( दासगणूनची ओवी )
हे , अवघे चराचर || ब्रह्मे व्याप्त साचार ||
तेथे गढूळ ,निर्मळ ,वासित नीर || भेद नाही राहिले
||
( साकी –राग-जोगिया. ताल –धुमाळी )
पाणी आणि पिणारा, दोन्ही , एक चि असती जाणा ||
दोघाना ही निर्मियले कुणी , विचार हा मनि आणा ||
( कामदा – ताल – दादरा )
ऐसी परिसुनी वाणी जेधवा ||
भाव जागते होती तेधवा ||
नम्र होऊनी भजन करिति ते ||
हेतु जानुनी पळति साधू ते ||
खरे साधू सन्मानाची अपेक्षा करीत नाहीत .महाराजांनी
बंकट -लालाचा हेतू जाणला .त्याने नमस्कार करण्या आधीच महाराजांनी पळ काढला .परंतु बंकटलालाला
चैन पडेना .
( दिंडी –ताल- संथ दादरा . राग-गुजरी तोडी )
पळून तेव्हा ते साधु कुठे गेले ||
लाल बंकट अस्वस्थ मनी झाले ||
वाटू लागे हूरहूर मनी त्याच्या ||
भास सर्वत्र हि होइ सतत त्यांचा ||
बंकटलालाला जळी ,स्थळी ,काष्ठी ,पाषाणी महाराजांचा भास
व्हायला लागला .
( ओवी –राग-भूप .मध्यम )
गजाननाचे दिव्य रूप || दृष्टी पुढे आपोआप ||
उभे राही त्याच्या देख || -ध्यास - ,श्रोते ! नाम
त्या ||
चार दिवस गेले . शंकराच्या मंदिरात टाकळीकर बुवांची
कीर्तने सुरु होती .पीतांबर शिंपी आणि बंकटलाल देवळाकडे निघाले होते .देवळाच्या
बाहेर महाराज बसलेले दिसले .बंकटलाल म्हणाले- महाराज ! काही खायला आणू का ? महाराज
म्हणाले –
( आर्या )
असली गरज तुला जर ,माळनि ची भाकरीच आणुनी दे ||
झुणका भाकरि मजसी देवुनि ,पाणी हि आण जावुनी ते ||
या वर बंकटलाल म्हणाले –'महाराज ! पाणी गढूळ आहे .
आणि तुंबा पाण्यात बुडणार पण नाही .वाहालात पाणीच नाही .
महाराज म्हणाले- 'मी सांगतो , तसेच कर .'
( आर्या गद्य.)
गुरुदेवा ! नच पाणी तुंबा बुडण्यासि पूर्ण ते येथे
||
देवू कैसे प्याया ,झाले आहेच की गढूळ हि ते ||
( साकी- गद्य ,तालात. )
तिथे च जाउनि ,तुंबा भरुनी पाणी मजसी आण ||
ऐकुनि बंकट गेला ,नाला होता उथळ चि जाण ||
तरि ही ,तुंबा जिथे ठेविला ,तेथे खड्डे पडले ||
भरले तुम्ब्या मध्ये तेव्हा शुध्द चि जल आढळले ||
महाराजांनी भाकरी खाल्ली . पाणी प्याले .म्हणाले-
आता , तुझ्या खिशातली सुपारी कातरून दे .
( साकी )
फक्त मालनीची भाकरी नको ,तुझे काहितरि दे रे ||
काढ खिशातुनी जरा सुपारी फोडुनी मजसी दे रे ||
बंकटलालानी सुपारी कातरून महाराजांच्या हातावर
ठेवली .
-खडकु आणि दुन्दडी -,अशी, त्या काळातली मुसलमानी
नाणी
महाराजाना दक्षीणा म्हणून दिली .
( कामदा – ताल - दादरा )
हाति साधुच्या दे सुपारि ती ||
खडकु ,दुन्दडी ,हाति ठेवी ती ||
मुसलमानि ती नाणी पाहुनी ||
दुकान दार का मजसि समजुनी || ?
महाराज म्हणाले –जा आता .कीर्तन ऐका . लिंबाच्या झाडा
खाली बसून मी कीर्तन ऐकतो .
इकडे मंदिरात गोविंद बुवा टाकळीकर कीर्तन करीत होते
.
बुवानी भागवतातला एक श्लोक सांगायला सुरुवात केली .
पण त्यांना पूर्ण श्लोक आठवेना . गजानन महाराज बाहेर दूरवर बसले होते . त्यांनी
तिथूनच त्या श्लोकाचा उत्तरार्ध उच्चारला .
( पद –गद्य )
गोविंद बुवांचे कीर्तन चालू होते ||
उत्तरार्ध अडला श्लोकाचा ऐका ते ||
वदतसे गजानन सहज चि पुढच्या चरणा ||
टाकळीकर बुवा थक्क जाहले जाणा ||
( राग-शंकरा ,ताल –धुमाळी )
बाहेर गजानन बसले होते तेथे ||
आणण्या आत त्या हरि-दासे कथिले ते ||
पायाशी येउनि नमन करिती सर्व ||
जाणतो आम्हि ते , आहात तुम्ही – शर्व || ( शंकर )
|| पार्वतीपते हर हर महादेव ||
सर्वांनी महाराजांच्या चरणांवर लोळण घेतली.महाराज टाकळीकर
बुवाना म्हणाले –
( ओवी –सारंग )
वदले समर्थ कीर्तनकारास || जपा आपुल्या आचरणास ||
एकवाक्यता ठेवी निरुपणास || लक्ष ठेवी निजवचनी || १
||
ईश्वरे अवघे व्यापिले || आत , बाहेर , काही न उरले
||
मग कोणी इथे,तिथे बैसले || बिघडले का काहि रे || २ ||
( दासगणू ची ओवी –गद्य )
जे जे जयाने सांगावे || ते ते तयाने आचरावे ||
शब्दच्छलासी न करावे || साधकाने केव्हाही ||
( फटका – मध्यम – केरवा )
उदरा च्या तू भरणा साठी ,कीर्तन कधीही करू नको ||
सांगसि , तैसे वागुनि दावी ; ढोंगा मुळी बाळगू नको ||
( ओवी )
बुवांनी कीर्तन सुरु केले || गर्जोनी अवघ्या बोलले
||
तुमच्या शे गावी
हे आले || - रत्न – हो त्या सांभाळा ||
पुत्राने केले कथन || जे मंदिरी गेले घडून ||
भवानीरामे सांगून
|| बंकट निघे गुरुप्रती ||
काही दिवस गेले.एका सन्ध्याकाळी , माणिक चौकात बंकट
लाल ला महाराज सापडले. तो त्याना आपल्या घरी घेऊन गेला .
( आर्या – पारंपारिक चाल )
माणिक चौकात पुढे ,एके दिनि भेटले गुरू शिष्या ||
अस्ताचलि रवि जाता ,बोधाचा सूर्य उगवला ऐसा ||
( श्लोक-
मध्यम )
घरी आणिले
बंकटे सद्गुरूसी ||
पित्याने नमस्कारिला ज्ञान - राशी ||
प्रदोष व्रताचे निमित्तेच मात्रे ||
समर्थास अर्पी
स्वये बिल्वपत्रे ||
त्या दिवशी प्रदोष - व्रताची पर्वणी होती .
महाराजांच्या चरणावर
बंकटलाला नी बिल्वपत्र ठेवले . स्वयंपाक मात्र तयार
नव्हता . भगवान शंकरांना नैवेद्याला उशीर चालत नाही . दुपारी केलेल्या पुर्या
,केळी, मुसंबी , बंकटलाला नी नैवेद्य म्हणून महाराजांच्या पुढे ठेवली .
( आर्या )
नैवेद्या उशिर नको ,सहन करी कधि न हा उमाकांत ||
ऐसे बोलति शास्त्रे ; भोजन ना बनत हे निमेशात ||
( श्लोक-भुजंगप्रयात )
विचारे करोनी पुऱ्या आणियेल्या ||
दुपारी करोनी घरी ठेवियेल्या केळी,मुसंबी ,समर्था
समर्पी ||
सद - भक्ती ने त्या , उपचार अर्पी ||
( कामदा – ताल-दादरा )
स्वामि राहिले तेथ ,त्या दिनी ||
स्नान घातले , भक्ती ती मनी ||
पीत अंबरे साधु सजविले ||
गंध केशरी , हार अर्पिले ||
महाराजांनी जवळ जवळ तीन शेर अन्न सेवन केले .बंकट
लालाचा एक चुलत भाऊ होता . त्याचे नाव –इच्चाराम .त्याला वाटले – आज सोमवार आहे . प्रत्यक्ष
भगवान शंकर च महाराजांच्या रूपाने आपल्या घरी आले आहेत. त्याने स्नान केले.
महाराजांची पूजा केली .परात भरून नैवेद्य आणला . आंबे -मोहोराचा भात ,मोतीचुराचे
लाडू ,जिलब्या ,करंज्या ,अनरसे ,दही ,दूध,तूप ,असा ,चार माणसांना पुरेल , इतका नैवेद्य
महाराजांना अर्पण केला .
( आर्या – राग – भैरव )
होता वार शिवाचा ,इत्चारामासि वाटले आज ||
शंकर मम गृहि आले , त्यांची पूजाच कि करू सहज ||
( पद – मध्यम – ताल- केरवा )
नमुनिया साधूला , त्या नैवेद्या अर्पिले ||
पक्वान्ने विविध वाढी ,पानासी सजविले ||
अन्न त्या कितीतरी हो बघुनीया बोलती ||
खा , खा , रे ; समजशी तू स्वत: ला का गणपती ? ||
श्रोते हो ! लिंबा मिठा सह सर्व अन्न महाराजांनी सेवन केले .
आणि....
( पद – ताल – दादरा )
सर्व अन्न सेवुनीच उलटी झालि ते क्षणी ||
कशा तरीच आग्रहा ,करू नये कुणा कुणी ||
( अनुष्टुप )
साधूला घालूनी स्नान || दिधले आसनासि त्या ||
भजना करिती सर्व || नादे आकाश दुमदुमे ||
( आर्या )
- गण गण गणात बोते - , मुखीं त्यांच्या शब्द येति हे सतत || अभिधान –गजानन – त्या दिधले ; जन हे तिथे
सदा रमत ||
स्वयमेव ब्रह्म झाला ,नामा रूपाचि काय त्यास तमा ||
भजना ची भक्तांना दिधली , यांनीच संधि ही आम्हा ||
( दिंडी –ताल- दादरा
)
गर्दी घरी त्या जाह्ली बंकटा चे ||
दर्शनार्थी जन घेति
नाम वाचे ||
होइ मंदिर ते घर हि
बंकटा चे ||
साधुभक्ती , उत्साह
तेथ नाचे ||
श्रोते हो ! बंकटलाला
चे घर साधु-संगतीने मंदीर बनले . आपणा सर्वांचे जीवन सुध्धा महाराजांच्या उपासनेने
आणि कृपेने उजळू दे , अशी शुभेत्च्चा व्यक्त करतो .
आणि महाराजांनी करून
घेतलेली ही वान्म्य्सेवा , त्यांच्या चरणी अर्पण करून इथेच वाणीला विराम देतो .
||परम सद गुरु श्री
गजानन महाराज कि जय ||
(
कॉम्प्यूटर वर लिहिताना काही अक्षरे ,जशी हवी तशी , लिहिता आली नाहीत . मी या
क्षेत्रात नवीन आहे. द्य्नाता वाचक समजून , सांभाळून घेईल अशी अपेक्षा आहे .
धन्यवाद !)
--- डी . बी . सातवळेकर .९२२६५४९७०४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)